प.पू. प्रमोद केणे काकालिखित आध्यात्मिक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चौल (अलिबाग) येथे ‘जय गिरनारी शिव दत्त मंदिर ट्रस्ट’चे प.पू. प्रमोद केणेकाका यांनी लिहिलेल्या ‘वेड्या पिराची आत्मगाथा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला.

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या लघुग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. अनंत आठवले यांचे निर्गुणाच्या दिशेने मार्गक्रमण होत असून ते योगी किंवा ऋषिमुनी यांच्या समाधीसारख्या म्हणजे निर्विकार स्थितीत असल्यामुळे ‘त्यांच्याकडे पाहिल्यावर मन निर्विचार होत आहे’, असे मला जाणवले.

ज्ञानयोगी पू. अनंत बाळाजी आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या मराठी लघुग्रंथाचे लोकार्पण !

सनातनच्या साधकांचे सौभाग्य आहे की, त्यांना केवळ भक्ती आणि चित्तशुद्धी शिकवणारे नाही, तर या दोन्हींसाठी प्रयत्न करून घेणारे गुरु लाभले आहेत ! – पू. अनंत आठवले

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

साधकांनी ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक उन्नती गतीने होणार आहे.

Why Bharat Matters : विकसित भारताच्या उदयाचे ‘रामायण’ महाकाव्याशी साधर्म्य ! –  परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन ! पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी पुस्तकात दिलेल्या ‘रामायण’ महाकाव्याच्या संदर्भांवर केलेला खुलासा !

Gomantak Mahakavya : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘गोमांतक’ महाकाव्याचे कोकणीत रूपांतर – आज प्रकाशन

‘गोमांतक’ काव्याची पृष्ठभूमी पोर्तुगीज राजवटीच्या काळातील असून त्यात पोर्तुगीजांनी हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार आणि हिंदूंनी त्याविरुद्ध दिलेला चिवट लढा यांचे वर्णन केले आहे. हे महाकाव्य वर्ष १७३० नंतरच्या गोमंतकाच्या इतिहासावर आधारित आहे.

मुलांच्‍या संगोपनाच्‍या आव्‍हानांना तोंड देणे आणि सर्वांगीण विकास यांसाठी नूतन ग्रंथ साहाय्‍यक ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

कतरास (झारखंड) येथे ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण

हिंदूंनो, हिंदुत्वाच्या हितासाठी स्वत: कार्य करा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

एक समाज असा आहे, जो आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरवतो. सत्तेत हिंदू असूनही या लोकांच्या विचाराने सरकार चालते. आपला देश कुणी आतंकवादी चालवत नाहीत, तरीही हिंदुविरोधी भूमिका का घेतली जाते ? मंदिरांचे सरकारीकरण कुणी केले आहे ? सरकार मशिदी कह्यात का घेत नाहीत ?

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्‍यामुळे डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्‍पष्‍ट मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्‍यक्‍त केले.