India Hits Back Bangladesh Murshidabad Remark : बांगलादेशाने भारताऐवजी आधी स्वतःच्या देशातील स्थितीकडे पहावे !
मुर्शिदाबाद हिंसाचारावरून प्रतिक्रिया व्यक्त करणार्या बांगलादेशाला भारताने सुनावले
मुर्शिदाबाद हिंसाचारावरून प्रतिक्रिया व्यक्त करणार्या बांगलादेशाला भारताने सुनावले
हिंदु देवतांचा अवमान करणार्या धर्मांधांवर अशा प्रकारे पोलीस गुन्हा नोंदवतात का ?
पोलिसांची ही तत्परता हिंदु देवता, धर्मग्रंथ, संत आदींच्या अवमानाच्या वेळी कुठे जाते ?
बंगाल राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर अन् अस्थिर झाली आहे. हिंदु समाजावर सातत्याने होणारी आक्रमणे, जाळपोळ, धार्मिक द्वेषभावना वाढवणारे प्रकार, तसेच शासन यंत्रणेचे अपयश हे अत्यंत चिंतेचे कारण बनले आहे.
देशात वक्फ कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतरही अशा प्रकारच्या घटना घडणे योग्य नाही. सरकारने अशांवर आताच कारवाई करून कायद्याचा बडगा चालवला पाहिजे !
हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सरकारने स्वतःहूनच निर्माण करणे अपेक्षित आहे !
हिंदुस्थानमध्ये रहाणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुसलमानविरोधी नाही. आज भयप्रद वातावरणामुळे बंगालमधून हिंदू पलायन करत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्येही असे होईल. पुढे मध्यप्रदेशात होईल.
ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?
अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगी आदित्यनाथ लक्ष्मणपुरीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते.