Bengaluru Water Crisis : होळीच्या दिवशी ‘रेन डान्स’ किंवा ‘पूल डान्स’ यांचे आयोजन करू नका !
बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन
बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन
उल्हासनगरमधील धर्मांतराच्या वाढत्या घटना पहाता त्या रोखण्यासाठी सरकार धर्मांतरविरोधी कायदा केव्हा करणार आहे ?
कर्नाटकातील काँग्रेस सरकारला चपराक !
घरावर भगवा ध्वज लावणे, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार समजला जाऊ शकत नाही. तसे समजून जर तो ध्वज काढण्याची कृती केली गेली, तर तो हिंदूंच्या धार्मिक आचरणावर गदा आणण्यासारखे होईल.
हिंदूंच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करावी लागणे संतापजनक !
हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?
पोलीस, प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या रक्षणार्थ आणि धर्मांधांच्या बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस कृती करत नाहीत. त्यामुळे हिंदूंचा उद्रेक झाल्यावर अशी कृती कुणी करत असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे !
हिंदूंनो, शांतता आणि प्रेम यांचा दिखाऊपणा करणार्या धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा, हेच त्यांचे खरे स्वरूप आहे, हे जाणा ! सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
मंदिरांवर कारवाई; मात्र शेकडो तक्रारीनंतरही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई नाही, हा पोलिसांचा पक्षपातीपणाच नव्हे का ?
भारतातील किती खासदार देशातील हिंदूंवरील अत्याचार, द्वेष यांच्याविरोधात लढण्यासाठी बोलतात ?