प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान आता सहन केला जाणार नाही ! – प्रमोद मुतालिक
प्रा. के.एस्. भगवान यांच्या प्रभु श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवर श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
प्रा. के.एस्. भगवान यांच्या प्रभु श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवर श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राज्यघटनेनुसार निधर्मी व्यवस्था असून शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश असतांना मुसलमान विद्यार्थिनींना हिजाबला अनुमती का ? असे करून काँग्रेस जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगूलचालन करत आहे !
मुसलमान विद्यार्थिनींना शाळा आणि महाविद्यालय येथे हिजाब घालण्याची अनुमती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवून १ जूनपासून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे भगव्या उपरणांचे वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी दिली.
गुरु गोविंदसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, भगतसिंह, सुखदेव, चंद्रशेखर आझाद अशा अनेक देशभक्तांनी देशासाठी प्राणार्पण केले. त्यांच्यासारखे आपल्यालाही ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी लढावे लागेल.
‘कुंभकर्ण ६ महिने झोपायचा, तरी उर्वरित ६ महिने तो जागा असायचा; मात्र हिंदूंवर अनेक आघात होत असतांनाही तो झोपलेलाच आहे, तो जागा होत नाही’, असे श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले.
डीजेमुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिक यांना जेवढा त्रास होतो, तेवढाच त्रास दिवसातून ५ वेळा होणार्या अजानमुळेही होत आहे. यावर बंदी घालण्याबद्दल कुणीही बोलत नाही, असे वक्तव्य श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले.
खामेनी यांचे फलक झळकायला बेळगाव भारतात आहे कि पाकिस्तानात ? अर्थात् काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात दुसरे पाकिस्तानच वसलेले असल्याने अशा गोष्टी घडत असतील, तर त्यात आश्चर्य नाही !
देशात आणि राज्यात अनेक हिंदु युवती बेपत्ता होत आहेत. बेपत्ता होणार्यांचा वापर ‘लव्ह जिहाद’साठी केला जात आहे. त्यामुळे देशात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा लागू करावा, अशी मागणी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केली.
मुख्यमंत्री जरी म्हणत असले, तरी कर्नाटकात काँग्रेसचे, म्हणजे मोगलांच्या वंशजांचे राज्य असल्याने तेथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्यांवर कारवाई होण्याची शक्यता अल्पच आहे ! संतप्त हिंदूंना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री अशी फुकाची आश्वासने देत आहेत !
चामराजपेठेत ओम शक्तीची माळ घातलेल्या हिंदु महिला भक्तांवर दगडफेक करण्यात आली. हे कृत्य ‘अल्पवयीन’ मुलांनी केले, असे सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.