झारखंडमध्ये क्षुल्लक कारणामुळे २ गटांमध्ये दंगल : २० जणांना अटक
इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.
इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.
झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यामुळे पीडितेला न्याय मिळण्याविषयी हिंदू साशंक आहेत !
अशा घटनांविषयी देशातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष, त्यांचे नेते, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात या !
‘मी मरीन, पण माझा धर्म पालटणार नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मला या राक्षसापासून वाचवावे. उद्या तो काय करेल, मला ठाऊक नाही. मी हिंदू आहे, मी धर्म पालटणार नाही. मुसलमानांशी कधीही लग्न करू नका.’
जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला आहे. या परीक्षांमध्ये सनातनच्या साधकांनी सुयश प्राप्त केले आहे.
हिंदूंना नामजप, ध्यान आदी धार्मिक कृती करण्यासाठी सरकारी वास्तूंमध्ये स्वतंत्र जागा देण्याचा विचार कोणताच राजकीय पक्ष कधी का करत नाही ?
‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध राज्यांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, मान्यवरांच्या भेटी घेण्यात आल्या. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
‘मी ‘जय बजरंगबली’च्या घोषणा देत असतो’, असाही अन्सारी यांचा दावा !
अहिंसेचे पुजारी असणार्या काँग्रेसवाल्यांचे खरे स्वरूप ! असा पक्ष सत्तेत असतांना झारखंडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखली जाणार ?