UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
फलकावर मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांचे चित्र !
फलकावर मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांचे चित्र !
श्रीराममंदिरातील दान चोरीपेक्षा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून चौकशीची मागणी
सत्ताधारी भाजप नेत्यांच्या कार्यक्षेत्रात जर जिल्हा परिषद शाळांची अशी दुरवस्था असेल, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
आषाढी एकादशीच्या पूर्वी हे वारकरी सुमारे ३५० कि.मी. अंतर सुमारे १४ दिवस पायी चालून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला पोचणार आहेत. गोव्यात सुमारे २० वर्षांपूर्वी पंढरपूर येथे वारीला जाण्याच्या परंपरेला प्रारंभ झाला आणि यंदा ४० हून अधिक दिंडी पथके वारीमध्ये सहभागी झाली आहेत.
राज्यात ९ जुलै या दिवशी झालेल्या ‘शाळा बंद आंदोलना’त सहभागी झालेल्या ८ सहस्र ६१९ शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्यात येत असल्याची माहिती ‘उच्च माध्यमिक शिक्षण संचालक’ डॉ. महेश पालकर यांनी दिली.
पुणे आणि कोकण विभागातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील (‘इकोसेन्सिटिव्ह झोन’मधील) शासकीय भाडेपट्टा भूमीवर अटींचा भंग करून अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या अनधिकृत बांधकामांची राज्यशासनाने गंभीर नोंद घेतली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली. तरीही भारतीय नागरिकत्वाविषयी निश्चित पुरावा कोणता ? याविषयी शासकीय पातळीवर संभ्रम आहे. अनेक अधिकृत ओळखपत्रे असूनही भारतीय नागरिकत्व सिद्ध होत नाही.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे’, यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केली.
आषाढी वारीच्या वेळी सासवड-जेजुरी मार्गावर १३ जूनला सकाळी भीषण अपघात झाला. सासवडहून जेजुरीकडे ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत वारकरी पायी प्रवास करत होते.
शासनाने घेतलेला निर्णय स्तुत्यच आहे; परंतु त्याचा अपवापर कुणी करू नये, यासाठीही तितकेच सतर्क रहाणे आवश्यक आहे !