हिंदूंना कुणी धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांची कन्या ऋतुजा आहे. तिने धर्मासाठी बलीदान दिले. हिंदु धर्म कुणावर अन्याय करणारा नाही; पण हिंदूंना कुणी धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची गय केली जाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभेत दिली.