सिंधुदुर्ग : झरेबांबर ग्रामस्थांचे ‘जलसमाधी’ आंदोलन तूर्तास स्थगित !

धरणांचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा विविध प्रकल्प हे ठेकेदार अन् अधिकारी यांच्या लाभासाठीच असतात, असेच जनतेला वाटेल !

‘ऑनलाईन गेम’ खेळतांना लाखो रुपये गमावल्याने तरुणाची आत्महत्या !

किती तरुणांचे बळी गेल्यानंतर सरकार ‘ऑनलाईन गेम’ खेळण्यावर बंदी आणणार आहे ? पालकांनो, लहान लहान संकटांना सामोरे जाण्याचे मनोबल निर्माण होण्यासाठी मुलांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घ्या. त्यांना ‘ऑनलाईन गेम’चे व्यसन लागू नये, यासाठी प्रयत्न करा !

अमेरिकेत प्रत्येक तिसर्‍या किशोरवयीन विद्यार्थिनीच्या मनात येतो आत्महत्येचा विचार !

विज्ञानाच्या आधारावर अमेरिकेने साधलेली हीच का प्रगती ? मनुष्याचे मनोधैर्य शिक्षण, पैसा किंवा भौतिक सुख यांमुळे वाढत नाही, तर त्यासाठी अध्यात्माची कास धरणेच आवश्यक आहे, हेच हिंदु धर्म सांगतो !

आंध्र प्रदेश में ११ वीं और १२ वीं कक्षा के परीक्षा फल के बाद ९ छात्रों ने की आत्महत्या ! – छात्रों को साधना न सिखाने का दुष्परिणाम !

हिंदू तेजा जाग रे ! Jago ! : Andhra Pradesh me 11 vi aur 12 vi kaksha ki pariksha ke phal ke baad 9 chhatron ne ki atmahatya ! – Chhatron ko Sadhana na sikhane ka dushparinam ! जागो ! : आंध्र प्रदेश में ११ वीं और १२ वीं कक्षा के परीक्षा फल के बाद … Read more

विद्यार्थ्यांना साधना न शिकवल्याचा दुष्परिणाम !

फलक प्रसिद्धीकरता आंध्रप्रदेश मध्यवर्ती परीक्षा मंडळाकडून इयत्ता ११ वी आणि १२ वीचा निकाल घोषित करण्यात आल्यावर अवघ्या ४८ घंट्यांत ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर अन्य २ विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/678115.html

परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे आंध्रप्रदेशात ९ विद्यार्थ्यांची आत्महत्या !

आत्महत्या करणार्‍यांत अल्प गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश

सूरज पांचोली यांची पुराव्‍यांअभावी निर्दोष मुक्‍तता !

अभिनेत्री जिया खान मृत्‍यू प्रकरणात सूरज पांचोली यांची पुराव्‍यांअभावी निर्दोष मुक्‍तता करण्‍यात आली आहे. विशेष सीबीआय न्‍यायालयाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्‍हान देण्‍याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.

येशूला भेटण्यासाठी लोकांनी उपाशी राहून स्वतःला दफन करून घेतल्याने ४७ जणांचा मृत्यू !

भारतात अशा घटना घडण्यापूर्वीच सरकार आणि प्रशासन यांनी ख्रिस्ती मिशनरी आणि चर्च यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे !

शाहरुखच्या दबावापोटी रेणूची गळफास घेऊन आत्महत्या !

ज्या प्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना धडा शिकवला, तशीच कारवाई आता हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या लव्ह जिहाद्यांच्या विरोधातही तात्काळ केली पाहिजे !

मुंबई येथे ‘कॉपी’ करतांना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या !

साधना करणार्‍या मुलांमध्ये अयोग्य गोष्टी न करण्याकडे कल असतो, तसेच साधनेद्वारे आत्महत्येसारख्या घातक प्रवृत्तीवर मात करता येते. त्यामुळे पालकांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांच्यात साधना करण्याची आवड निर्माण केली पाहिजे !