तरुणांच्या त्रासाला कंटाळून बारामती (पुणे) येथे शाळकरी मुलीची आत्महत्या !
मुलींनो, तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आत्मसंरक्षणाचा मार्ग स्वीकारणे श्रेयस्कर !
मुलींनो, तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आत्मसंरक्षणाचा मार्ग स्वीकारणे श्रेयस्कर !
हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने ते अशा प्रकारची चुकीची कृती करत आहेत. अशा घटनांचा हिंदुविरोधी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी हिंदु धर्मावर टीका करण्याचा वापर करतात !
युवतींच्या जिवावर उठलेल्या अशा वासनांध मुसलमानांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक !
प्रवाशांचा ऐवज चोरणारा धर्मांध अटकेत ! ठाणे – लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसमधील प्रवाशांकडील ऐवज चोरी करणार्या सहीमत शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून भ्रमणभाषसंच, आयपॅड आणि दागिने असा ५ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. संपादकीय भूमिका : अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकारांना आळा बसेल ! लालबागच्या राजाचे ‘घिबली’ शैलीत रूपांतर नको ! … Read more
‘ऑनलाईन गेमिंग’ हा भारतात वेगाने वाढणारा व्यवसाय बनला आहे. ‘पोकर’, ‘रमी’, ‘फँटसी स्पोर्ट्स’ आणि ‘बेटिंग गेम्स’ या खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक पैसे गुंतवत आहेत; पण हे खेळ खेळणार्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज परिस्थिती अशी आहे की, अनेक लोक कर्जबाजारी झाले आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. काहींनी मानसिक तणावाखाली आत्महत्याही केली आहे; … Read more
निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी न्यायालयावर दबाव आणणे म्हणजे न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्यासारखेच आहे ! अशांच्या विरुद्ध खरेतर कठोर कारवाई झाली पाहिजे.
वर्षा तिच्या सासरी मृतावस्थेत आढळली. धर्मांधांशी विवाह करणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, हे हिंदु युवतींच्या आतातरी लक्षात येईल का ?
मानसिक खंबीरतेसाठी शांतता, स्थिरता यांसह साधनेचा पाया असणे आवश्यक आहे.
केरळमध्ये माकप आघाडीचे सरकार असतांना या घटना घडत आहेत, याविषयी कुणीच का बोलत नाही ? या ठिकाणी भाजपचे सरकार असते, तर तथाकथित निधर्मीवादी आणि महिला संघटना तुटून पडल्या असत्या !
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज यांनी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.