कामावरून काढून टाकल्याने नदीपात्रात उडी मारून तरुणाची आत्महत्या !
अन्याय झाला असल्यास अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने लढण्यासाठी आवश्यक ते मनोबल धर्माचरणाने मिळते. आत्महत्या करणे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप आहे, हे लक्षात घ्यावे.
अन्याय झाला असल्यास अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने लढण्यासाठी आवश्यक ते मनोबल धर्माचरणाने मिळते. आत्महत्या करणे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप आहे, हे लक्षात घ्यावे.
या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजले नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र या घटनेची चर्चा होत आहे.
मुंबईतील संजय शहा या ६५ वर्षीय हिरे व्यापार्याने कुलाबा येथील ताज हॉटेलजवळ समुद्रात उडी घेतली. ते आर्थिक संकटामुळे तणावाखाली होते.
१ एप्रिल ते १० जुलै या कालावधीमध्ये संशयित सुभाष शिंदे (वय ४२ वर्षे) हा अल्पवयीन मुलीला भ्रमणभाषवर वारंवार संदेश पाठवून त्रास देत होता. तिचा पाठलाग करत होता.
९ जुलैला सकाळी भाईंदर रेल्वेस्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणार्या लोकलसमोर उडी मारून वडील हरिश मेहता आणि मुलगा जय मेहता यांनी आत्महत्या केली.
कामाचा ताण सहन न झाल्याने पायर्यांवरून खाली उडी मारली !
तृणमूूल काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप
श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका सैनिकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. १९ जूनला पहाटे ही घटना घडली.
शिक्षणात साधना हा विषय अंतर्भूत न केल्याने उच्च विद्याविभूषित व्यक्तीही कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देऊ शकत नाही, हेच या घटनेतून लक्षात येते ! यातून शिक्षणात साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित होते !
मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे हे कारण नमूद केले आहे. १४ जूनच्या रात्री ही घटना घडली. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात विजय साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.