ज्यांना वाटत असेल, त्यांनी खुशाल आमच्या दरबारात यावे; आमच्याकडील ईश्वरी विद्येचे दर्शन घडवू ! – Pandit Dhirendra Krishna Shastri

ज्यांना वाटत असेल, त्यांनी खुशाल आमच्या दरबारात यावे; आमच्याकडील ईश्वरी विद्येचे दर्शन घडवू ! – Pandit Dhirendra Krishna Shastri

हिंदु धर्माचा प्रसार आणि संतांचा अवमान करणार्‍या तथाकथित निधर्मीवाद्यांना बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नागपूरच्या भूमीतून आव्हान दिले आहे.

छत्रपती शिवरायांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही; भावना दुखावल्यास क्षमा मागतो ! – Pandit Dhirendra Krishna Shastri

छत्रपती शिवरायांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही; भावना दुखावल्यास क्षमा मागतो ! – Pandit Dhirendra Krishna Shastri

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे सातत्याने हिंदु राष्ट्र आणि सनातन धर्म यांचा पुरस्कार करत आहेत. अशा वेळी त्यांच्या एखाद्या विधानाचा आधार घेऊन हिंदु समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र धर्मद्रोह्यांकडून रचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही !

हिंदु राष्ट्र निश्चितच बनेल ! – Mahabharat Actors

हिंदु राष्ट्र निश्चितच बनेल ! – Mahabharat Actors

‘महाभारत’ मालिकेतील कलाकारांची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सभेत गर्जना

संपादकीय : पुन्हा एकदा शिव-समर्थद्वेष !

संपादकीय : पुन्हा एकदा शिव-समर्थद्वेष !

महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात आलेले बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील गुरु-शिष्याचे सुंदर नाते लक्षात आणून देण्यासाठी एक कथा काय सांगितली !

माजी सरन्यायाधीश हिंदु संतांकडे गेले; म्हणून शाम मानव यांना पोटशूळ ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

माजी सरन्यायाधीश हिंदु संतांकडे गेले; म्हणून शाम मानव यांना पोटशूळ ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या दर्शनाला गेले; म्हणून ‘माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊ नये’, अशी वल्गना शाम मानव करत आहेत.

(म्हणे) ‘बाहेरच्या उपर्‍यांनी छत्रपतींवर बोलावे, हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी

(म्हणे) ‘बाहेरच्या उपर्‍यांनी छत्रपतींवर बोलावे, हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी

मिटकरी यांनी केवळ पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचाच नव्हे, तर सत्य इतिहास नाकारून छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचाही अवमान केला आहे. त्यासाठी त्यांच्याच विरोधात कुणाला तक्रार करावीशी वाटली, तर चूक ते काय ?

भारताचे विश्वगुरु म्हणून पुनरुत्थान होणे निश्चित ! –  RSS Chief Mohan Bhagwat

भारताचे विश्वगुरु म्हणून पुनरुत्थान होणे निश्चित ! – RSS Chief Mohan Bhagwat

येथील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ परिसरात उभारल्या जाणार्‍या ‘भारत दुर्गा शक्ती स्थळ’ मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी मित्रानंदजी महाराज, साध्वी ऋतंभरा आणि धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यासह अनेक धार्मिक नेते उपस्थित होते.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतले बागेश्वर धामचे दर्शन !

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतले बागेश्वर धामचे दर्शन !

दर्शन घेतल्यावर भूषण गवई यांनी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची भेट घेतली.

Pandit DhirendraKrishna Shastri : हिंदू संघटित झाले नाहीत, तर भारतातही बांगलादेशासारखी स्थिती येईल !

Pandit DhirendraKrishna Shastri : हिंदू संघटित झाले नाहीत, तर भारतातही बांगलादेशासारखी स्थिती येईल !

भारतात काही प्रमाणात बांगलादेशासारखीच स्थिती अनेक ठिकाणी नेहमीच दिसून येत असते आणि हिंदु निष्क्रीयच रहातात. त्यामुळे हिंदूंच्या स्थितीला तेच स्वतःच उत्तरदायी आहेत !

देशात ‘गजवा-ए-हिंद’ नाही, ‘भगवा-ए-हिंद’ हवा ! – Pandit Dhirendrakrishna Shastri

देशात ‘गजवा-ए-हिंद’ नाही, ‘भगवा-ए-हिंद’ हवा ! – Pandit Dhirendrakrishna Shastri

पंडित धीरेद्रकृष्ण शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार सनातन एकता हेच देश आणि जग यांच्या शांततेचे आणि स्थैर्याचे साधन आहे. जात, पंथ, संप्रदाय या भेदांवर मात करून हिंदुत्व आणि सनातन धर्म यांची पर्वा करण्याची आवश्यकता आहे.