Ajay Pratap Singh : (म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हिंदु राष्ट्राच्या नावाखाली ढोंगीपणा पसरवतात !’
जातीजातींमध्ये द्वेष पसवरणारे राजकारणीच या देशात खरे ढोंगी असून तेच प्रतिदिन देशात ढोंग पसरवत आहेत. अशांवर कारवाई झाली पाहिजे !
जातीजातींमध्ये द्वेष पसवरणारे राजकारणीच या देशात खरे ढोंगी असून तेच प्रतिदिन देशात ढोंग पसरवत आहेत. अशांवर कारवाई झाली पाहिजे !
महाकुंभ हा श्रद्धेचा विषय असून सनातन हिंदु संस्कृती समजणे आणि वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ‘रिल’ (व्हिडिओज) बनवण्यापेक्षा महाकुंभक्षेत्राचा आध्यत्मिक लाभ करून घ्या, असे विधान बागेश्वरधामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे केले.
भक्तांना अंगारा देण्यासाठी सर्वांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले; मात्र लोक एकमेकांना ढकलून किंवा एकमेकांच्या अंगावरून पुढे जात होते. गर्दीचा ताण वाढल्यानंतर सुरक्षारक्षकांनी लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यात येऊन कार्यकर्त्यांनी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. समितीच्या वतीने प्रकाशित ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावरील ग्रंथांचा संच शास्त्रीजी यांना भेट देण्यात आला.
पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा श्री हनुमंत कथा आणि दिव्य दरबार २६ ते ३० डिसेंबर या काळात होणार आहे. त्या निमित्तच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आणि महायज्ञासाठीच्या हवन मंडपाचे भूमीपूजन पार पडले.
शास्त्री यांच्या हरिहर मंदिराच्या संदर्भातील विधानाला अमृतसरच्या सुवर्णमंदिराशी जोडले ! वडाची साल पिंपळाला जोडून हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा हा प्रयत्न होत आहे का ?, याची चौकशी करणे आवश्यक आहे !
बांगलादेशच नाही, तर भारतातही हेच आवाहन असले पाहिजे ! आता भारतासह जगातील सर्वच हिंदूंनी ‘एक है तो सेफ है’ याचा विचार करून संघटित झाले पाहिजे !
बागेश्वरमधील हे जागृत हिंदू वर्ष २०२४ चे जागृत हिंदू आहेत. ‘जे थप्पड मारल्यावर पळून जात होते’, असे हिंदू ते राहिलेले नाहीत.
हिंदुत्वनिष्ठ विचारांनीच भगवा फडकवता येणार आहे. तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये गोमातेची चरबी मिसळण्याचे काम करणारे, तरुणींची जनावरांप्रमाणे कत्तल करणार्यांनाही धडा शिकवावा लागणार आहे.
अहिंदू महाकुंभपर्वात पैसे कमावण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी येतात, असेच आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे अशांवर येथे बंदी घालण्याची कुणी मागणी करत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल !