Pandit Dhirendra Shastri : बंगालमधील हिंदूंच्या पलायनाची स्थिती उद्या महाराष्ट्र किंवा मध्यप्रदेशातही निर्माण होईल ! – पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज

हिंदुस्थानमध्ये रहाणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुसलमानविरोधी नाही. आज भयप्रद वातावरणामुळे बंगालमधून हिंदू पलायन करत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्येही असे होईल. पुढे मध्यप्रदेशात होईल.

Congress On Hindus First Village : (म्हणे) ‘जर हिंदूंसाठी गाव बांधले जात असेल, तर मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख यांच्यासाठीही गाव बांधावे !’

अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आदी इस्लामी देशांत अन्य धर्मियांसाठी एकतरी गाव बांधण्यात आले आहे का ? याचे उत्तर अब्बास देतील का ? उलट त्यांचा वंशसंहारच करण्यात आला आहे आणि येत आहे !

देशातील प्रत्येक गाव ‘हिंदु गाव’ करा !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी छतरपूर (मध्यप्रदेश) येथील गढा गावाजवळ एका ‘हिंदु गावा’ची पायाभरणी केली. या गावात १ सहस्र हिंदु कुटुंबांना वसवण्यात येणार आहे. या गावात संस्कृत शाळा, गोशाळ, यज्ञशाळा असणार आहेत.

India’s First Hindu Village : छतरपूर (मध्यप्रदेश) येथे देशातील पहिले ‘हिंदु गाव’ स्थापन होणार !

राजकीय पक्ष आणि नेते नाही, तर संतच हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष निर्माण करू शकतात, हेच यावरून लक्षात येते !

Pandit Dhirendra Krishna Shastri : औरंगजेबाला महान म्हणणे देशाचे दुर्दैव !

काळ पालटत आहे आणि एकपाठोठ एक सर्व ठीक होईल. प्राचीन भारतीय संस्कृतीचा ध्वज पुन्हा एकदा फडकेल. मला ठाम विश्‍वास आहे की, भारत अपरिहार्य रूपाने हिंदु राष्ट्र बनेल !

PM Modi In Bageshwar Dham : देशात धर्माची थट्टा करणार्‍या नेत्यांचा एक गट कार्यरत ! – पंतप्रधान मोदी

आजकाल धर्माची थट्टा करणार्‍या नेत्यांचा एक गट आहे. ते असे लोक आहेत, जे हिंदूंच्या श्रद्धेचा द्वेष करतात. ते आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरे यांवर आघात करतात.

Ajay Pratap Singh : (म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हिंदु राष्ट्राच्या नावाखाली ढोंगीपणा पसरवतात !’

जातीजातींमध्ये द्वेष पसवरणारे राजकारणीच या देशात खरे ढोंगी असून तेच प्रतिदिन देशात ढोंग पसरवत आहेत. अशांवर कारवाई झाली पाहिजे !

Pandit Dhirendrakrishna Shastri : महाकुंभाचा आध्यात्मिक लाभ करून घ्या !

महाकुंभ हा श्रद्धेचा विषय असून सनातन हिंदु संस्कृती समजणे आणि वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ‘रिल’ (व्हिडिओज) बनवण्यापेक्षा महाकुंभक्षेत्राचा आध्यत्मिक लाभ करून घ्या, असे विधान बागेश्‍वरधामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे केले.

पुष्कळ गर्दीमुळे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात गोंधळ !

भक्तांना अंगारा देण्यासाठी सर्वांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले; मात्र लोक एकमेकांना ढकलून किंवा एकमेकांच्या अंगावरून पुढे जात होते. गर्दीचा ताण वाढल्यानंतर सुरक्षारक्षकांनी लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला.

हिंदु जनजागृती समितीने घेतली बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यात येऊन कार्यकर्त्यांनी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. समितीच्या वतीने प्रकाशित ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावरील ग्रंथांचा संच शास्त्रीजी यांना भेट देण्यात आला.