हजारीबाग (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिवरात्रीला ध्वज लावणार्या हिंदूंवर आक्रमण
हिंदूंना आता मार खाण्याची सवय झाल्याने अशा घटना थांबण्याऐवजी चालूच आहेत, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
हिंदूंना आता मार खाण्याची सवय झाल्याने अशा घटना थांबण्याऐवजी चालूच आहेत, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
शिकण्याच्या वयात मुले बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करतात, हे संतापजनक आहे. हे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेल्याचे द्योतक आहे. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
असे होईपर्यंत सरकार, प्रशासन, पोलीस झोपले होते का ? ते आता यावर काय कारवाई करणार आहेत ? कि झारखंड दुसरे पाकिस्तान होणार आहे ? यांची कोण उत्तर देणार ?
अशा प्रकारचे आतंकवादी भारतात घुसतात आणि मुसलमानांना प्रशिक्षण देऊन परतही जातात, हे भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लज्जास्पद !
पाश्चात्त्य विकृतीच्या अंधानुकरणामुळे दिशाहीन झालेल्या तरुणांनी मेजर शांतनू घाटपांडे यांच्यासारख्या पराक्रमीविरांचा आदर्श घ्यावा !
हिंदूंनी हिंदुद्वेषाने बरबटलेल्या सत्ताधारी ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ला पुन्हा निवडून दिल्याचेच हे फलित आहे, हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे !
मिशनरी शाळांमध्ये वाद का होतात, याचा विचार करता सरकारने त्यांच्यावर विशेष नियंत्रण ठेवणारा विभाग स्थापन करणे आता आवश्यक झाले आहे !
झारखंडमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणारे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार सत्तेत असल्यामुळे आणखी वेगळे काय होणार ?
बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी आंदोलन करणार्या ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची सुटका आणि तेथील हिंदूंची सुरक्षा यांसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आवाहन धनबादमधील भाजप आमदार राज सिन्हा यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने येथील चाईबासा भागात साधनाविषयक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. पूजा चौहान यांनी उपस्थित जिज्ञासूंना सांगितले, ‘‘पूजा, आरती, भजन इत्यादी उपासनेच्या प्रकारांतून देवतत्त्वाचा लाभ मिळतो…