अयोध्येतील हनुमानगढी येथील महंतांची विटांनी ठेचून हत्या !
यावरून अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे दिसून येते.
यावरून अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे दिसून येते.
उत्तरप्रदेशात साधूंच्या हत्यांचे सत्र चालूच ! भाजपच्या राज्यात सातत्याने अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर उपायोजना करून अशा घटना रोखल्या पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
सुरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केले आहे. सिंह म्हणाले की, महाराजांचे वंशज उत्तरप्रदेशच्या भूमीत आले आहेत.
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन निघत असलेले धिंडवडे ! लहानपणीच साधनेचे संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे. याला आतापर्यंतचे शासनकर्तेच उत्तरदायी आहेत.
संपूर्ण जगाने भगवान श्रीरामाला स्वीकारले आहे; मात्र काही जण त्याचा अद्यापही द्वेष करतात. रामायणाच्या वेळी राक्षस असे करत होते.
अशा प्रकारांमध्ये राष्ट्रपती नव्हे, तर राज्य सरकारला अधिकार असल्याने या अभियानाची योग्य फलनिष्पत्ती मिळण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी राज्य सरकारकडे याविषयी मागणी लावून धरणे अपेक्षित आहे !
श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.
महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
मदरशांना देण्यात येणारा सरकारी निधीच बंद का करत नाही ?
३० जानेवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी हिंदुद्वेषी शरजील उस्मानीची घाण उत्तर प्रदेशमधून आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलिसांना साहाय्य करावे, याचाही विचार करावा लागेल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.