
मंडाले (म्यानमार) – म्यानमार आणि थायलंड या देशांना २८ मार्च या दिवशी बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १ सहस्र ७०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. या भूकंपामुळे ३० लाख नागरिक विस्थापित झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. भारताने दोन्ही देशांमध्ये साहाय्य म्हणून साहित्य पाठवणे चालू केले आहे.
🔴 Death Toll Rising in Myanmar-Thailand Quake! 🌍
As the death toll crosses 1,000 (feared to hit 10,000+), India intensifies rescue & relief efforts under #OperationBrahma! 🇮🇳
🏗️ Massive destruction—bridges & iconic structures collapsed! pic.twitter.com/D2hkDf1wWE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 29, 2025
भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंड येथे अनेक इमारती कोसळल्या आणि घरे उद्ध्वस्त झाली. शेकडो लोक ढिगार्याखाली अडकले असून ठिकठिकाणी साहाय्यता कार्य चालू चालू आहे. दुभंगलेले रस्ते, महामार्ग, कोसळलेले पूल असे चित्र भूकंपग्रस्त भागांत दिसत आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !