विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ उभारणार !
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती ३ हेक्टर १२ गुंठे इतक्या भूमीवर ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ उभारणार आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती ३ हेक्टर १२ गुंठे इतक्या भूमीवर ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ उभारणार आहे.
आत्म्याला अनंत दुःखांपासून वाचवण्यासाठी आणि अनंत सुख प्राप्त करण्यासाठी साधकाने आत्म जागृतीत रहाणे आवश्यक आहे.
या केंद्रात भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गायींचे संवर्धन, संगोपन आणि जतन केले जाते. यात सहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी आदी देशी गायींचे प्रात्यक्षिक विभाग सिद्ध केले आहेत.
कसारा परिसरात आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी १८ गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पकडला. १३ मेच्या रात्री कसारा पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील ‘क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था’ संचालित ‘अंजनाई गोशाळे’ला नुकतीच भीषण आग लागली. या आगीत गोमातेसाठी साठवून ठेवलेला अनुमाने ३० क्विंटल चारा आणि गोशाळेचे साहित्य जळून खाक झाले आहे.
खरे तर सर्वच राज्य सरकारांनी असा स्तुत्य निर्णय घ्यायला हवा ! यासाठी प्राणीप्रेमी संघटनांनीही पुढाकार घ्यायला हवा !
देशभरातील संत, गोरक्षक आणि असंख्य धर्मप्रेमी हिंदू राष्ट्रव्यापी गोरक्षण कायदा होण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यासाठी त्यांनी ‘गोसन्मान आवाहन अभियाना’ची घोषणा केली आहे.
या प्रदर्शनामध्ये व्यावहारिक आणि शैक्षणिक ज्ञानासाठी गायीच्या संदर्भातील शिक्षण कसे उपयोगी ठरते ? तसेच अर्थव्यवस्था, आरोग्य आणि गोआधारित शेतीने काय लाभ होतात ? यांवरही तज्ञांनी मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागामध्ये गायीच्या शेणाचे करायचे काय ? हा अनेक शेतकर्यांसमोर प्रश्न आहे. त्या वेळी गोबरगॅसने समाजाची सगळी आवश्यकता पूर्ण करता येऊ शकते.
कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने २२ जानेवारीपासून शहरात मोकाट गुरे पकडण्याची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे