श्रीराममंदिरासाठी लागणार्या गुलाबी दगडांची टंचाई
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर उभ्या रहात असलेल्या भव्य श्रीराममंदिरासाठी लागणार्या गुलाबी दगडाची टंचाई निर्माण झाली आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर उभ्या रहात असलेल्या भव्य श्रीराममंदिरासाठी लागणार्या गुलाबी दगडाची टंचाई निर्माण झाली आहे.
काशी विश्वनाथ आणि द्वारका येथे भव्य मंदिरांच्या उभारणीसाठी हिंदूंनी दबावगट निर्माण करावा !
रामराज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी श्रीरामाने बळ प्रदान करावे, अशी भावपूर्ण प्रार्थना करून त्यासाठी प्रयत्नरत झालेले प्रभु श्रीरामांना अधिक आवडेल, हे लक्षात घ्या !
अधिवक्ता परासरन् यांना सनातनचे संत पू. प्रभाकरन् यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि तमिळ भाषेतील सनातननिर्मित ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या हस्ते के. परासरन् यांना सनातननिर्मित भगवान श्रीरामाचे चित्र भेट दिले.
काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’मध्ये सुधारणा करण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करावा !
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने चालू आहे.
रामजन्मभूमीचा खटला लढून तो आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना होती आणि मी त्याच्या चरणी सेवा करत होतो. रामजन्मभूमीचा खटला लढणे, हे कार्य एका व्यक्तीचे नाही, तर ते सांघिक कार्य होते. या खटल्यात मला साहाय्य करणार्या अधिवक्त्यांचा चमू हा रामायणातील वानर सेनेसारखा असून त्यांनी त्यांच्याप्रमाणेच सेवा केली आहे.
जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांची हानी होते. जर हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल, तर मुसलमानही सुरक्षित असेल.
‘श्रीरामजन्मभूमीवर पुन्हा श्रीराममंदिर बांधण्याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली हिंदूंची फसवणूक केली जात आहे’, अशी भावना हिंदूंच्या मनात निर्माण झाल्याने बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी येथे केले.
श्रीरामजन्मभूमीविषयीचा निर्णय माझा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी येथे दिले.