अयोध्येतील श्रीराममंदिर ट्रस्टला देण्यात आलेले २ सहस्र धनादेश वटलेच नाहीत !
मंदिरासाठी अर्पण देतांनाही फसवणूक करणारे जन्महिंदू जनतेला किती फसवत असतील ?
मंदिरासाठी अर्पण देतांनाही फसवणूक करणारे जन्महिंदू जनतेला किती फसवत असतील ?
अयोध्येत येणे ही आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. मी येथे राजकारण करायला नव्हे, तर दर्शन घ्यायला आलो आहे. अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागा मिळावी; म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहेत.
धर्म आणि देवता यांच्यासाठी लढणारे पू. (अधिवक्ता) हरी शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्याप्रती हिंदू समाज ऋणी राहील !
असे विधान करून सोलंकी काय साध्य करू पहात आहेत ? नसानसांमध्ये हिंदुद्वेष भिनलेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदू मतपेटीद्वारे संपवतील, हे लक्षात घ्या !
सर्वांसाठी एक कायदा असणे हे नैसर्गिक आहे. जगातील कुठल्याही देशात असा भेदभाव नाही. समान नागरी कायदा नसणे, हे रानटीपणाचे लक्षण आहे.
ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्चर्य ?
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने चालू आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे कार्य चालू आहे. या ठिकाणी कुंडई, गोवा येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पिठाधीश्वर तथा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी नुकतीच भेट दिली.
अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूमीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे खोटे आरोप काही विघातक शक्तींकडून करण्यात येत आहेत.
श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिराचे काम वेगाने चालू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचे काम चालू आहे. मंदिरासाठी ४४ थरांचा पाया रचला जात आहे. आतापर्यंत ६ थरांचे काम पूर्ण झाले आहेे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.