श्रीराममंदिर हे राष्ट्रमंदिरच !
पौष शुक्ल द्वादशी, म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात श्रीरामाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा झाली. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा प्रसंग जगभरातील कोट्यवधी लोकांनी बघितला.
पौष शुक्ल द्वादशी, म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात श्रीरामाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा झाली. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा प्रसंग जगभरातील कोट्यवधी लोकांनी बघितला.
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम दरबाराची पूजा केली. या दरबारात भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, तसेच हनुमानजी यांच्या मूर्ती आहेत.
५ जून या दिवशी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन होणार
ते श्रीराममंदिरात पूजाअर्चाही करणार आहेत. यामुळे त्यांचे भारताशी आध्यात्मिक संबंध अधोरेखित होतील, असे म्हटले जात आहे.
मंदिरामध्ये अहिंदू लोकांना प्रवेश दिला जातो, त्यांना बांधकाम करण्याचे कंत्राट दिले जाते, असे निदर्शनास आले. श्रीराम मंदिराचे व्यवस्थापक यांना श्रीराम मंदिरात अहिंदूंना प्रवेश दिला जाऊ नये, तसेच अन्य धर्मियांना बांधकाम कंत्राट देण्यात येऊ नये, असे निवेदन देण्यात आले.
काशीतील पंचगंगा घाट स्थित रामानंद पंथाचे एकमेव आचार्य पीठ असलेल्या ‘श्रीमठा’चे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामनरेशाचार्य म्हणतात, ‘श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा सन्मान म्हणजे भारताच्या शाश्वत वैदिक परंपरेचा सन्मान आहे.’
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन हे वयाच्या ७० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशा पद्धतीने हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी, मंदिरे पाडून मशिदी उभारलेल्या जागा पुन्हा हिंदूंना मिळाव्यात, यासाठी लढा संयत आविष्काराने देत आहेत !
‘रामजन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील ४० दिवसांच्या युक्तीवादात अधिवक्ता के. परासरन् यांची या प्रकरणाप्रतीची वचनबद्धता एका महाऋषीने केलेल्या यज्ञासारखी होती !’
श्री. अरुण योगिराज यांना श्रीरामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी ६ मास लागले. या काळात ते ऋषीसारखे जीवन जगले. त्यांनी केवळ सात्त्विक आहार, म्हणजेच फळे आणि मोड आलेले धान्य ग्रहण केले…
अयोध्येतील रहिवासी अब्दुल रहमान याला ३ मार्च या दिवशी हरियाणातील फरीदाबाद येथून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे २ हातबाँबही सापडले होते.