वफ्फबोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !
वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !
वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !
काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेला ‘वक्फ कायदा १९९५’ यासाठी कारणीभूत आहे. हिंदूंच्या आणि देशाच्या मुळावर उठलेला हा काळा कायदा रहित केल्याखेरीज धर्मांध मुसलमानांकडून चालवल्या जात असलेल्या प्रयत्नांना खिळ बसणार नाही !
सुफी इस्लामिक बोर्डाची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी !
काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असेच यातून लक्षात येते ! हिंदूंच्या मंदिरांसाठी काँग्रेस एक पैसा तरी देते का ? काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे लज्जास्पद !
मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंवर अन्याय करणार्या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे. तरीही तिला हे कळत नाही, हे देशाचे सुदैवच !
सोलापूर येथे वक्फचे कार्यालय चालू झाले, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड वक्फ बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक मदरशांमध्ये असे करणे आवश्यक आहे.
डाव्या शक्तींनी कुटुंब-व्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम, संस्कृती ही आपली शक्तीस्थाने पोखरण्याची रणनीती आखली आहे. ईर्ष्या, द्वेष आणि अराजक हाच डाव्यांच्या विचारांचा गाभा आहे. चुकीच्या विचारांची मांडणी करून ते पोचवण्यासाठी आवश्यक परिसंस्था त्यांच्याकडे आहे.
महाराष्ट्राच्या धर्तीवर ज्या प्रकारे लव्ह जिहाद किंवा लँड जिहाद, गोहत्या, वक्फ बोर्डाचा अत्याचार वाढत आहे, त्याला रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट होणे आवश्यक आहे.
भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे, तसेच काही देवस्थाने भाविकांची मोठ्या..