पाशवी वक्फ कायदा रहित करण्याची संघटित होऊन मागणी करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून पंतप्रधानांनी हा पाशवी वक्फ कायदा वेळीच रहित करावा, अशी संघटितपणे जोरदार मागणी करा, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले.