सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग !

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनी धरणातून सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या पिण्याचे पाणी योजनांसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.

मंदिरांच्या संदर्भातील ‘नॅरेटिव्ह’ पसरवणार्‍यांची मते वेळीच खोडून काढली पाहिजेत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांतील २०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग..

‘श्रीराम सेवा समिती’च्या वतीने हनुमान जयंतीपर्यंत अखंड श्रीराम नामजप संकल्प सेवा अभियान !

‘श्रीराम सेवा समिती’च्या वतीने श्रीराम भक्तांसाठी श्रीरामनवमी ते हनुमान जयंती अखंड ‘श्रीराम जय राम जय जय राम’, असा नामजप २४ घंटे करण्याचे ‘संकल्प अभियान’ आयोजित केले आहे.

मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघर्ष करावा लागेल ! – किशोर जगताप

धाराशिव येथील सांजा येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. किशोर जगताप यांचे प्रतिपादन.

सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के !

‘राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रा’ने याविषयीचे ट्वीट करत माहिती दिली आहे. सांगोला येथे भूमीच्या ५ किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

सोलापूर येथे ५ वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई ‘फ्रॅन्सिस पिंटो’कडून अत्याचार !

अत्याचारामुळे बालवयातील मुलीच्या मनावर झालेल्या आघाताची भरपाई कशी होणार ? अशांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

सोलापूर येथे घुसखोर बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई !

एम्.आय.डी.सी., नई जिंदगी परिसर आणि कणबस (ता. दक्षिण सोलापूर) येथे अवैधपणे रहात असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेले रासायनिक लेपन करण्यात येऊ नये !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.

अनधिकृत पाणी प्रकल्पाच्या नोंदींअभावी पाण्याच्या नमुन्यांची पडताळणीच नाही !

महापालिका आणि औषध प्रशासन यांच्याकडे आर्.ओ. प्लांटची नोंद नसणे, यातून प्रशासनाची पाट्याटाकू वृत्ती लक्षात येते !

वारकरी संप्रदायाला अध्यात्म आणि संस्कार यांचा मोठा वारसा ! – ह.भ.प. निरंजननाथ योगीजी महाराज

वारकरी संप्रदायाची परंपरा भगवान शंकरापासून, तसेच नाथ संप्रदायापासून चालू झाली आहे. गाथेचे वाचन सर्वांत प्रथम पांडुरंगाने केले आहे.