उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
सोलापूर जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळावी, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने उद्योगस्नेही धोरण राबवण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळावी, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने उद्योगस्नेही धोरण राबवण्यात येणार आहे.
शहरातील मंदिराच्या परिसरात जीर्ण झालेल्या देवतांच्या मूर्ती, फाटलेली धार्मिक चित्रे आणि धार्मिक साहित्य अयोग्य ठिकाणी टाकले जात असल्याने त्यांची विटंबना होऊ नये, यासाठी ‘हिंदवी सेना, महाराष्ट्र राज्य’च्या वतीने विशेष उपक्रम चालू करण्यात आला आहे.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली.
या परप्रांतीय मौलानांच्या नियुक्तीची प्रक्रिया, कार्यपद्धती आणि पार्श्वभूमीची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
अंतिम सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर होणार !
प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिला.
आषाढी एकादशी २५ जुलै या दिवशी असून सहस्रो वारकरी पंढरपुरात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून वारकर्यांच्या सोयीसाठी ५४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
‘मला गुरुकृपेने सोलापूर सेवाकेंद्रात राहून साधना करण्याची संधी मिळाली. तेथे रहायला गेल्यानंतर गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला शिकता आले. तेथे गेल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे आणि पालखी मार्ग परिसर ड्रोनमुक्त घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात अपर जिल्हादंडाधिकारी अभिजित पाटील यांनी अधिसूचना लागू केली आहे.