पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेले रासायनिक लेपन करण्यात येऊ नये !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.

अनधिकृत पाणी प्रकल्पाच्या नोंदींअभावी पाण्याच्या नमुन्यांची पडताळणीच नाही !

महापालिका आणि औषध प्रशासन यांच्याकडे आर्.ओ. प्लांटची नोंद नसणे, यातून प्रशासनाची पाट्याटाकू वृत्ती लक्षात येते !

वारकरी संप्रदायाला अध्यात्म आणि संस्कार यांचा मोठा वारसा ! – ह.भ.प. निरंजननाथ योगीजी महाराज

वारकरी संप्रदायाची परंपरा भगवान शंकरापासून, तसेच नाथ संप्रदायापासून चालू झाली आहे. गाथेचे वाचन सर्वांत प्रथम पांडुरंगाने केले आहे.

मंदिर प्रवेशद्वारावरील शौचालय हटवण्यासाठी आयुक्तांना १ लाख पत्रे पाठवणार

जी गोष्ट हिंदूंच्या लक्षात येते तीच गोष्ट महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्या धार्मिक भावनांना नेहमीच डावलेले जाते हेच यावरून लक्षात येते !

सोलापूर येथील सिद्धनकेरी मठाच्या स्वामींना गावगुंडांकडून मारहाण !

सोलापूर येथील मंगळवेढ्याच्या सिद्धनकेरी मठाच्या धर्माेपदेशकाला स्थानिक गावगुंडानी सळईने मारहाण केली.

 हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्कार !

शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्‍या  धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सोलापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन !

बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध डॉ. अतुल वेलणकर आणि डॉ. अबोली वेलणकर यांच्या हस्ते कऱण्यात आले. या प्रदर्शनाला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली,..

बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन !

शोधमोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी सोलापूर येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Polluted Indrayani And Chandrabhaga : ऐन माघवारीच्या तोंडावर इंद्रायणी आणि चंद्रभागा दोन्ही नद्या प्रदूषित !

हिंदुत्वनिष्ठ असणार्‍या महायुती सरकारच्या काळात नद्यांचे प्रदूषण संपून वारकर्‍यांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, ही भाविक आणि वारकरी यांची अपेक्षा आहे !