संपादकीय : लोककेंद्रित अर्थसंकल्प !
भारताला प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्याची संधी आणि व्यवस्थेची पूर्ती अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणे आवश्यक !
भारताला प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्याची संधी आणि व्यवस्थेची पूर्ती अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणे आवश्यक !
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडला वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प
कररचनेत कोणताही पालट नाही
आरोग्य वस्तू आणि जीवन विमा करमुक्त
केंद्र सरकारचा सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा
सरकारने कर १८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांपर्यंत खाली आणले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या नेहमी भारतीय पारंपरिक पेहरावात, म्हणजे साडीत असतात. यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतांना नेसलेली फार पूर्वीपासून चालत आलेल्या ‘मधुबनी’ या कलेपासून निर्माण केलेल्या साडीने अनेकांचे लक्ष वेधल्याचे दिसून आले. ..
केंद्रीय अर्थसंकल्प
केंद्र सरकारचा माघी गणेश जयंतीच्या दिवशी मध्यमवर्गियांना दिलासा !
आम्ही कुणालाही सोडले नाही. भलेही ते देश सोडून पळाले असतील; पण आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत. जो पैसा बँकांचा आहे, तो बँकांना परत मिळालाच पाहिजे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्
आता कर्करोगावरील औषधांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के एवढा वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अल्प किंमतीत औषधे उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चलनातून बाद केल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
सुफी इस्लामिक बोर्डाची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी !