राष्ट्रविरोधी ‘वक्फ कायदा’ त्वरित रहित करा !

वक्फ कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. हा देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

‘वक्फ कायद्या’विषयी २७ वर्षे झोपलेले लज्जास्पद राजकीय पक्ष, संघटना आणि हिंदू !

मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्वधर्मियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचे अधिकार बोर्डाला दिले. त्याचा दुरुपयोग करून देशभरात ‘लँड जिहाद’ केला जात आहे !

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा !

वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र…

हिंदूंची संपत्ती हडपण्याचा अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा.

‘ज्याची भूमी त्याचा देश !’ यानुसार उद्या वक्फ बोर्डाने देशावर दावा ठोकला तर ?

भारताचे इस्लामीस्तान होण्यापासून थांबवण्यासाठी वक्फ कायदा रहित करणे आवश्यक !

वक्फ बोर्डाचा कायदा : हिंदूंची भूमी धोक्यात !

‘वक्फ’ कायद्याच्या आड देशभरातील भूमींवर कब्जा करण्याचा प्रयत्न होत नाही ना, हे बघणे आवश्यक आहे. अन्यथा हिंदूंवर ‘भूमी खतरें में’, अशी ओरडण्याची वेळ येऊ शकते.

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मुळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !

उत्तरप्रदेशमध्ये वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची होणार चौकशी !

योगी सरकारने ३३ वर्षे जुना आदेश केला रहित
उत्तरप्रदेश सरकारचा स्तुत्य निर्णय ! असा निर्णय सर्व राज्यांतील सरकारांनी घेणे आवश्यक !

ट्विटर ‘ट्रेंड’द्वारे वक्फ कायदा रहित करण्याची मागणी

वर्ष १९९५ मध्ये काँग्रेस सरकारने लागू केलेल्या नवीन वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. त्या अधिकाराद्वारेच या गावातील भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर झाली आहे.

तत्कालीन काँग्रेस सरकारने १२३ प्रमुख मालमत्ता देहली वक्फ बोर्डाला दान केल्या !

वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !