महाराष्ट्र विधीमंडळाचे ३० जूनपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन
बहुचर्चित अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्च या दिवशी संपले. ३० जूनपासून मुंबईतील विधान भवनात पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होईल.
बहुचर्चित अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्च या दिवशी संपले. ३० जूनपासून मुंबईतील विधान भवनात पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होईल.
नागपूर येथे १६ डिसेंबरपासून चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे २१ डिसेंबर या दिवशी सूप वाजले. पुढील अर्थसंकल्पीय म्हणजे उन्हाळी अधिवेशन ३ मार्चपासून मुंबई येथे असणार आहे.
गर्दीला आवरतांना बँक व्यवस्थापनाच्या नाकी नऊ येत आहेत, तसेच इतर कामकाजासाठी आलेल्या खातेदारांनाही त्यांची कामे विलंबाने करून मिळत आहेत.
केंद्रशासनाच्या क्षयरोगमुक्त ‘भारत – वर्ष २०३०’ घोषणेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वर्ष २०२५ पर्यंत राज्याला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे.
सरकार काय निर्णय घेते, ते त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते भूमिका मांडत होते.
वाढत्या ‘हिट अँड रन’च्या घटना पोलिसांसह प्रशासनालाही लज्जास्पद आहेत !
अत्याचारी ब्रिटिशांनी ठेवलेलेल्या त्यांच्या अस्तित्वाच्या सर्व पाऊलखुणा समयमर्यादा ठेवून पुसणे आवश्यक !
अधिकारी आणि भूमाफिया यांच्या संगनमताने आदिवासींच्या भूमी हडप करून तेथे टोलेजंग इमारती उभे करण्याचे यांचे डाव आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी ९ जुलै या दिवशी विधान परिषदेत केला.
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात माहिती दिली.
सर्वसामान्य वीज ग्राहकांना ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ नाही !