Canada legitimized separatist forces: कॅनडाने ‘स्वातंत्र्या’च्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना वैध रूप दिले !- परराष्ट्रमंत्री जयशंकर
कॅनडाने भारतावर आरोप करणे त्याचा राजकीय नाइलाज आहे. कॅनडात निवडणुका होत असून मतपेटीचे राजकारण चालू आहे.
कॅनडाने भारतावर आरोप करणे त्याचा राजकीय नाइलाज आहे. कॅनडात निवडणुका होत असून मतपेटीचे राजकारण चालू आहे.
भारताने सोपवले होते हत्या करण्याचे दायित्व ! – पोलिसांचा आरोप
भविष्यात बंगालमध्ये हिंदूंची स्थिती कशी असणार आहे, त्याचेच हे विधान दर्शक आहे ! अशी वक्तव्ये ही दुसरे-तिसरे काही नसून गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत हिंदूंच्या मुळावर उठलेले जिहादी षड्यंत्र पुढे रेटण्याचाच प्रकार आहे !
भारत लवकरच हिंदु राष्ट्र होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे कुणी कितीही हिंदुद्वेषी असले आणि त्यांनी या विरोधात कितीही गरळओक केली, तरी त्याचा कोणताही परिणाम यावर होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
जोपर्यंत भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होत नाही, तोपर्यंत भारतातील आणि विदेशातील, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंचे रक्षण होणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !
‘कोव्हिशिल्ड’मुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक येणे, प्लेटलेट्स अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते.
‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे ओवैसी ! वर्ष १९५० मध्ये देशात ९ टक्के असणारे मुसलमान आज १४ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २० कोटी झाले आहे, तर हिंदू ८४ टक्क्यांवरून ७८ टक्क्यांवर आले आहेत. ही सरकारी आकडेवारी आहे. हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत; मात्र त्याचा तेथील हिंदूंना काहीच लाभ होत नसून उलट हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, हे भारताला लज्जास्पद आहे !
आणखी किती घटना घडल्यावर देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा केला जाणार आहे ?
मुंबईसारख्या शहरामध्ये भिकार्यांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे प्रकार यापूर्वीच्या पोलीस कारवायांतून उघड झाले आहेत. या व्यवसायाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन भिकार्यांमागील गुन्हेगारीला संपवण्यासाठी गृहविभागाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक !