संपादकीय : ‘जय’शंकर !
मारुति आणि श्रीकृष्ण हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे आदर्श आहेत. यानुसार एस्. जयशंकर यांनी अनेक जागतिक व्यासपिठावर भारताविषयी अनेक आक्षेप घणाघाती युक्तीवाद करून मोडून काढले आहेत.
मारुति आणि श्रीकृष्ण हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे आदर्श आहेत. यानुसार एस्. जयशंकर यांनी अनेक जागतिक व्यासपिठावर भारताविषयी अनेक आक्षेप घणाघाती युक्तीवाद करून मोडून काढले आहेत.
भारताच्या शस्त्रांद्वारे युरोपवर कधीही आक्रमण झाले नाही; पण युरोप अशा देशांना शस्त्रे विकतो, ज्यांद्वारे भारतावर आक्रमणे होतात, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी युरोपला जोरदार चपराक लगावली.
४ सहस्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या तुर्कीयेला भारताकडून आव्हान देणे, ही भारताची महाशक्तीच्या दिशेने आगेकूच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये !
या बैठकीत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले होते. अमेरिकेकडून मार्को रुबियो, जपानकडून तोशिमित्सु मोतेगी आणि ऑस्ट्रेलियाकडून पेनी वोंग उपस्थित होत्या.
ट्रम्प यांच्यावर जगातील कोणतेही शेंबडे पोर विश्वास ठेवू शकत नाही, अशी त्यांची आणि अमेरिकेची प्रतिमा जगात निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी अशा प्रकारची आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करावा !
अमेरिका एक विश्वासघातकी देश असल्याने त्याच्या कोणत्याही विधानावर विश्वास ठेवता येणार नाही, हे भारताला आणि भारतियांना स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची कितीही विधाने केली, तरी त्यांचे महत्त्व शून्यच आहे !
अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ स्टीव हांके यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय परराष्ट्रमंत्री गोंधळ किंवा गदारोळ यांपेक्षा धोरणात्मक विचारांना प्राधान्य देतात.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारतातील बांगलादेशाचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती समोर आली.
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यासाठी युरोप अन् विशेषतः भारताने अधिक सक्रीय भूमिका घ्यावी.
युद्ध चालू होऊन १७ दिवस झाले आहेत. अशात अमेरिकेने आता ‘नाटो’च्या सदस्य राष्ट्रांना चेतावणी देत युद्धात सहभागी होण्यासाठी बळजोरी चालू केली आहे.