Anti-India Khalsa Day Parade In Canada : सरे (कॅनडा) येथे खालसा दिनानिमित्तच्या संचलनामध्ये खलिस्तान्यांकडून भारतविरोधी घोषणा

देखाव्याद्वारे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना कारागृहात दाखवले

Pakistani Man Killed Hindus In Dubai : दुबईमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने धार्मिक घोषणा देत केली २ हिंदूंची हत्या, तर एक घायाळ

हिंदूबहुल भारतातच हिंदू सुरक्षित नाहीत, तर दुबईसारख्या इस्लामी शहरात तरी ते कसे सुरक्षित असणार ?

India-US Bilateral Trade Deal : भारताची अमेरिकेसमवेत द्विपक्षीय व्यापार करार करण्याची योजना !

आयात शुल्काच्या प्रकरणावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली माहिती

S Jaishankar Discussion With US Secretary of State : आयात शुल्कानंतर प्रथमच परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांशी चर्चा !

डॉ. जयशंकर यांनी ‘एक्स’वर याची माहिती देत सांगितले की, या चर्चेत दोन्ही बाजूंनी लवकरात लवकर भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण करण्यावर सहमती दर्शवण्यात आली.

EAM Jaishankar Hits Back To Yunus : भारताला बंगालच्या उपसागरात ६ सहस्र ५०० कि.मी.ची किनारपट्टी आहे !

भारताने केवळ शब्दांद्वारे बांगलादेशाला सुनावू नये, तर प्रत्यक्षही कृती करून त्याला त्याची जागा दाखवून देशाचे आणि हिंदूंचे रक्षण करावे !

Myanmar Earthquake : म्यानमार येथील भूकंपामध्ये ठार झालेल्यांचा आकडा २ सहस्रांवर पोचला

या दुर्घटनेनंतर ३१ मार्च या दिवशी ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे.

India-China Relations : भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

‘भविष्यातही भारत आणि चीन यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु ते संघर्षात न पडता इतर मार्गांनी सोडवता येतील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Indian Fishermen Arrested By Sri Lanka : श्रीलंकेच्या नौदलाकडून ११ भारतीय मासेमारांना अटक  

भारत या समस्येवर उपाय का काढत नाही ? सरकारी यंत्रणेकडे इच्छाशक्ती नाही का ? आणखी किती वर्षे हे चालू रहाणार आहे ?

Nepal Royalist Movement : नेपाळमधील राजेशाहीच्या समर्थनार्थ चाललेल्या चळवळीत भारताची कोणतीही भूमिका नाही ! – डॉ. एस्. जयशंकर

नेपाळच्या परराष्ट्रमंत्री आरजू राणा देऊबा भारत दौर्‍यावर आल्या आहेत. यात नेपाळमधील राजेशाहीच्या समर्थनार्थ होत असलेल्या निदर्शनांवरही चर्चा झाली.

China India Relations : चीन आणि भारत यांच्यातील संबंधांची दिशा सकारात्मक ! – चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

चीनने काहीही म्हटले, तर तो विश्वासघातकी देश असल्याने त्याच्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही !