बिलावल भुट्टो यांच्याकडून अप्रत्यक्ष काश्मीरचा उल्लेख करत भारतावर टीका
याला म्हणतात जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही ! पाकिस्तान भारत किंवा जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो काश्मीरचा उल्लेख करून भारतावर टीका करत रहाणार !
याला म्हणतात जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही ! पाकिस्तान भारत किंवा जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो काश्मीरचा उल्लेख करून भारतावर टीका करत रहाणार !
भारत शासन काश्मिरी जनतेवर अत्याचार करत असल्याची आवई उठवणार्या ‘बीबीसी’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांसारख्या पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांना आता या घटनेवरून जाब विचारणे आवश्यक !
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणार्या तिघांवर ३७० कलमासह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता.
गेले अनेक मास हिंदूंचे चाललेले संघटन आणि निवडणुकीत भाजपला मिळत असलेले अभूतपूर्व यश पाहून भारतभरातील धर्मांधांचे पित्त खवळते. ते क्षुल्लक निमित्त काढून हिंदुत्वनिष्ठांवर जीवघेणी आक्रमणे करतात.
कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.
ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.
गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ३४ हिंदूंच्या हत्या झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.
काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?
भारत पाक से बाकी संबंध भी तोडे !