Pakistani Weapons Delivery To Kashmir : खलिस्तानवाद्यांच्या साहाय्याने पाकमधून पंजाबमार्गे काश्मीरमध्ये पोचत आहेत शस्त्रास्त्रे !

बंगालप्रमाणेच पंजाबमध्येही राष्ट्रपती राजवट का लागू केली पाहिजे, हेच या प्रकारावरून लक्षात येते.

संपादकीय : मोदी यांचा काश्मीर दौरा !

भारताची अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या पंतप्रधानांप्रमाणे सर्वांनीच राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हावे !

(म्हणे) ‘भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवणे संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाच्या विरोधात !’ – जनरल मुनीर, पाकचे सैन्यदलप्रमुख

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या !

जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रहित करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय योग्य !

‘केंद्र सरकारने कलम ३७० रहित करणे आणि जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून लडाखला केंद्रशासित प्रदेश करणे, हे दोन्ही निर्णय वैध असून योग्य आहेत’, असा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने..

जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रहित करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब !

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ (अ) रहित केल्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात घटनापिठाचे निकालपत्र नुकतेच प्रसिद्ध झाले.

(म्हणे) ‘कलम ३७० विषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकीय !’ – अन्वर काकर, पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलण्याचा मुळात पाकला कोणताही अधिकार नाही ! पाकिस्तानच्या न्यायालयांकडून तेथील पीडित हिंदूंवर किती अन्याय केला जातो ?, हे जगाला ठाऊक आहे ! भारताच्या न्यायालयावर आरोप करण्यापेक्षा पाकच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे !

संपादकीय : अब्दुल्ला यांची राष्ट्रघातकी इच्छा !

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय न मानणार्‍या कायदाद्रोह्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

(म्हणे) ‘लडाख आमचा भाग असून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवणे चुकीचे !’ – चीन

अरुणाचल प्रदेशवर दावा करणार्‍या चीनने आता लडाखवर दावा करणे, हा चीनच्या विस्तारवादी धोरणाला भारताकडून गेल्या ७५ वर्षांत ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले गेले नसल्याचाच परिणाम म्हणावा लागेल !

Farooq Abdullah Article 370 : (म्हणे) ‘कलम ३७० पुन्हा आणता येईल, त्यासाठी आम्हाला २०० वर्षेही लागू शकतील !’ – फारूक अब्दुल्ला

सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.