पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट व्हावे ! – Bob Blackman, British MP

पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट व्हावे ! – Bob Blackman, British MP

जम्मू-काश्मीरच्या काही भागांवरील पाकिस्तानच्या बेकायदा नियंत्रणावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताच्या प्रशासनाखाली यावे, हीच त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

गोव्यातील आदित्य जांभळे यांना ‘फिल्मफेअर’चा ‘पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार

गोव्यातील आदित्य जांभळे यांना ‘फिल्मफेअर’चा ‘पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार

‘आर्टिकल ३७०’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते ! कर्णावती, १२ ऑक्टोबर – कर्णावती येथील कार्यक्रमात १२ ऑक्टोबरला वर्ष २०२५ साठीच्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी फोंडा, गोवा येथील श्री. आदित्य जांभळे यांना ‘फिल्मफेअर’चा ‘पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जम्मू-काश्मीरला लागू असलेले ३७० कलम मोदी शासनाने रहित केल्यानंतर त्याबद्दल माहिती देणार्‍या … Read more

काश्मिरी जनतेच्या मानसिकतेत खरेच परिवर्तन झाले आहे का ?

काश्मिरी जनतेच्या मानसिकतेत खरेच परिवर्तन झाले आहे का ?

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कायमस्वरूपी रहित केलेले असून हा प्रदेश संपूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. राष्ट्रद्रोह्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी प्रत्येक राष्ट्रप्रेमींची मागणी आहे.

Article 370 Black Day : नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस यांनी ५ ऑगस्टला पाळला ‘काळा दिवस’ !

Article 370 Black Day : नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस यांनी ५ ऑगस्टला पाळला ‘काळा दिवस’ !

गेली अनेक दशके मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात घालवलेल्या या पक्षांनी ५ ऑगस्ट काळा दिवस म्हणून साजरा करणे, ही आता केवळ एक औपचारिकताच राहिली आहे, हे त्या पक्षांनाही ठाऊक आहे. यापेक्षा दुसरा विनोद तो कोणता ?

Salman Khurshid On Article 370 : कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये समृद्धता आली ! – सलमान खुर्शीद, माजी परराष्ट्रमंत्री

Salman Khurshid On Article 370 : कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये समृद्धता आली ! – सलमान खुर्शीद, माजी परराष्ट्रमंत्री

ते म्हणाले, ‘‘कलम ३७० ही काश्मीरमध्ये एक मोठी समस्या होती. यामुळे ‘काश्मीर देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आहे’, असा आभास निर्माण झाला होता.

PM on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस खरी राज्यघटनाद्रोही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस खरी राज्यघटनाद्रोही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसचे नेते केवळ दाखवण्यासाठी रिकाम्या पानांची राज्यघटना घेऊन फिरतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवणे, हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांत मोठी श्रद्धांजली आहे.

Amit Shah On Article 370 : कोणत्याही परीस्थितीत जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही !

Amit Shah On Article 370 : कोणत्याही परीस्थितीत जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही !

विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीच्या ४ पिढ्या आल्या, तरी आम्ही जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असून त्यांच्या नेतृत्वात भारत जगातील शक्तीशाली देश बनला आहे.

Ruckus In J&K Assembly Over Article 370 : कलम ३७० परत आणण्यासाठी सलग चौथ्या दिवशीही प्रयत्न !

Ruckus In J&K Assembly Over Article 370 : कलम ३७० परत आणण्यासाठी सलग चौथ्या दिवशीही प्रयत्न !

जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ

J&K Assembly Ruckus On Article 370 : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० चा फलक फडकवल्यावरून हाणामारी

J&K Assembly Ruckus On Article 370 : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० चा फलक फडकवल्यावरून हाणामारी

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्यानंतरही तेथील मुसलमानांनी निवडून दिलेले आमदार देशद्रोही मानसिकतेतूनच वागत आहेत, हेच या घटनेतून उघड झाले आहे