छत्रपती शिवरायांचा आदर्श असतांनाही हिंदूंवर अत्याचार होणे ही शोकांतिका ! – धनंजय गद्रेगुरुजी, प्रसिद्ध कीर्तनकार
बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
३ वर्षांपूर्वी असाच पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.
जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्या परिवहन विभागाचे अभिनंदन !
या वेळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत नियोजनपूर्वक हिंसाचार करून लहान मुलांच्या माध्यमातून हिंदू, तसेच शासनाच्या बसगाड्या यांवर आणि सार्वजनिक मालमत्तेवर आक्रमणे करण्यात आली.
आपण आज जागृत झालो नाही, तर आपल्या भूमीच नाही, तर आपले घरदारही हे धर्मांध बळकावतील. त्यासाठी या भेदभावपूर्ण कायद्याच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन याला विरोध करावा, असे आवाहन श्री. बाळासाहेब जाधव महाराज यांनी केले.
इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा, ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागण्या म्हापसा येथे संपन्न झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या.
छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर, लातूर, बीड आणि तुळजापूर (जिल्हा सोलापूर) येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनां’त करण्यात आली.
बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी उपस्थित राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी ‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ हे कायदे त्वरित करावेत’, तसेच वक्फ कायदा रहित करावा, अशा मागण्या शासनाकडे केल्या.
या आणि मुंबई आणि उत्तरप्रदेशमधील हिंदु तरुणींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी, या मागण्यांसाठी ‘तरुण हिंदू’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या संघटनांच्या वतीने येथील रणधीर चौकात नुकतेच ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांतरित करावेत, झारखंड येथील अंकिताचा मारेकरी…