‘सुराज्य अभियाना’ची ८ वर्षे : जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी प्रभावी चळवळ !
आज हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’चा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…
आज हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’चा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…
सध्या राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर, तसेच महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये डिजिटल अन् पारंपरिक स्वरूपातील विज्ञापन फलकांचे (होर्डिंगचे) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
विविध समस्यांविषयी माहिती अधिकाराच्या अंतर्गत जी माहिती मागवली जाते, त्याला उत्तर देतांना संबंधित विभाग किती असंवेदनशीलरित्या उत्तरे देतात, हेच यातून दिसून येते !
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिला तनीषा भिसे यांना १० लाख रुपये अनामत रक्कम न भरल्याने रुग्णालयात भरती करून घेतले नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
जे पोलीस खाते जुगार खेळणार्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात असे विज्ञापन केले जाते, हे पोलीसदलाची प्रतिमा मलीन करणारे आणि समाजाची दिशाभूल करणारे आहे.
‘ऑनलाईन गेमिंग’ हा भारतात वेगाने वाढणारा व्यवसाय बनला आहे. ‘पोकर’, ‘रमी’, ‘फँटसी स्पोर्ट्स’ आणि ‘बेटिंग गेम्स’ या खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक पैसे गुंतवत आहेत; पण हे खेळ खेळणार्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज परिस्थिती अशी आहे की, अनेक लोक कर्जबाजारी झाले आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. काहींनी मानसिक तणावाखाली आत्महत्याही केली आहे; … Read more
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीची असणारी ही दुःस्थिती दुर्दैवी ! मुंबईतील बेस्ट बसगाड्यांमधील सूचना फलकांमधील अशुद्ध मराठी शब्द पाहून मराठी भाषाप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे बेस्टचा दर्जा सुधारत असतांना दुसरीकडे मराठी भाषेचा दर्जा का घसरत आहे ?
महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आर्.टी.ओ.) अलीकडेच बनावट ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ची (एच्.एस्.आर्.पी.) विक्री करून या प्रणालीचा अपलाभ उठवणार्या अनधिकृत विक्रेत्यांना चेतावणी दिली.
गिर्ये, रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राकडून या संदर्भात कोणतेही दिशादर्शन मिळत नाही. उत्पादकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी या आंबा संशोधन केंद्रातून ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती केली जात आहे, हा काय प्रकार आहे ?
अनेक साधू-संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे मेहनत घेत जागृती केली होती. त्यामुळे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा विजय आहे. या विजयासाठी आम्ही आगामी हिंदुत्वनिष्ठ सरकारचे अभिनंदन करत आहोत.