महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, जेणेकरून अपघातग्रस्तांच्या मृत्यूंचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत.

HJS Campaign SURAJYA ABHIYAN : उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा !

बेकायदेशीर ‘ॲग्रीगेटर ॲप्स’वर कारवाई करण्याची मागणी ‘सुराज्य अभियान’ करत आहे, तसेच ‘प्रवासी वाहतुकीसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी वाहतूक खात्याने ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध करावा’, अशीही मागणी ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.

महाराष्ट्रातील सर्व ऑटोरिक्शा आणि टॅक्सी थांब्यांवर हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून द्यावा !

सुराज्य अभियानाच्या अंतर्गत परिवहनमंत्र्यांकडे मागणी !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : मंत्रालय स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी राज्यशासनाने आदेश काढला !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्त आणि सुराज्य अभियानाची तक्रार यांवर कार्यवाही करत राज्यशासनाने ११ मार्च या दिवशी मंत्रालयाच्या स्वच्छतेसाठी शासन आदेश काढला आहे.

बेकायदेशीर प्रवासी अ‍ॅप्स बंद करण्याची परिवहन विभागाची सूचना !

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात शासकीय परिवहन सेवेच्या केवळ दीडपट भाडे आकारण्याची अनुमती असतांना ऑनलाईन तिकिट बुकिंग अ‍ॅपने आणि खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांनी नियमबाह्य अधिक तिकीटदर आकारून ५ वर्षे प्रवाशांची लूटमार केली.

अधिक तिकीटदर आकारणार्‍या २२३ वाहनांवर कारवाई !

खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य तिकीटदराच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम !

राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या रायगड जिल्ह्यातील भोगावती पुलाच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्र्यांंकडे तक्रार !

नागरिकांवर अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःहून पुलाची दुरुस्ती का करत नाही ?

कोल्हापूर बसस्थानकावर गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई ! 

कोल्हापूर – कोल्हापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई चालू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ‘भारत डेअरी’चे श्री. प्रकाश मेहता, कोल्हापूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. अनील म्हेत्तर, कोल्हापूर आगाराचे बसस्थानक प्रमुखसुरेश शिंगाडे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन … Read more

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत अधिकचे बसभाडे घेणार्‍या १८ खासगी बसगाड्यांवर कारवाई !

जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्‍या परिवहन विभागाचे अभिनंदन !

अतिरिक्‍त भाडे आकारणार्‍या ‘ऑनलाईन बुकिंग अ‍ॅप’वर कारवाई करा ! – ‘सुराज्‍य अभियाना’चे निवेदन

प्रशासन स्‍वत:हून हे का करत नाही ?