एन्.एम्.एम्.टी.च्या ताफ्यात ५१ गाड्यांचे लोकार्पण !
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एन्.एम्.एम्.टी.) बससेवेच्या ताफ्यात ५१ बसगाड्यांचा समावेश करण्यात आला. या बसचे लोकार्पण मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एन्.एम्.एम्.टी.) बससेवेच्या ताफ्यात ५१ बसगाड्यांचा समावेश करण्यात आला. या बसचे लोकार्पण मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
वाहकांकडे सुट्टे पैसे नसणे ही संपूर्ण देशातील समस्या आहे. यावर कोणतेच सरकार किंवा संबंधित यंत्रणा कधीच उपाय काढत नाही, ही वस्तूस्थिती आहे !
परिवहन अधिकार्यांच्या या निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून काही अनुचित प्रकार घडल्यास उत्तरदायी कोण ?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष पडताळणी मोहीम हाती घेतली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने एकूण ५१ सहस्र १०४ वाहनांची पडताळणी केली होती.
महामंडळाला महिन्याला ४३ लाख २५ सहस्र रुपये आणि ५ वर्षांच्या कराराप्रमाणे २५ कोटी ९५ लाख रुपयांची हानी होणार आहे. त्यामुळे हे काम तातडीने रहित करण्याची मागणी संभूस यांनी केली आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरून होणारी वाहतूक आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदन दिले.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पहाता उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत; मात्र त्यासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणे आवश्यक असून ‘लॉजिस्टिक्स’वर होणारा खर्च न्यून करणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे.
राज्यातील वाहन सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक‘ (एच्.एस्.आर्.पी.) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियमात महत्त्वाचे पालट करण्यात आले असून त्यानुसार एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा अधिक वेळेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याचा वाहन परवाना निलंबित किंवा रहित केला जाईल,