कोटा (राजस्थान) येथील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत मुसलमानेतर मुलांना ‘अम्मी’ आणि ‘अब्बू’ म्हणायला शिकवले जाते !
आता हेच शिल्लक राहिले होते ! हिंदूंना त्यांच्या धर्माप्रमाणे शिक्षक मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
आता हेच शिल्लक राहिले होते ! हिंदूंना त्यांच्या धर्माप्रमाणे शिक्षक मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
बालभारतीचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून पालटत्या काळासह नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘बालभारती’ही पालटत आहे. मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील आहे.
कोरोनामुळे या कालावधीत अनेकांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत. तरी सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुस्तके पी.डी.एफ्. स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
गेल्या ७४ वर्षांत भारतातील हिंदूंना त्यांचा गौरवशाली इतिहास दडपून टाकून मोगलांचा उदो उदो करणारा इतिहास शिकवला जात होता. आता जर सरकार त्यात पालट करत असेल, तर ओवैसी यांच्यासारखे थयथयाट करणारच !
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाची माहिती मुलांना शालेय जीवनातच मिळेल
ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, त्याच्या नावाने महाराष्ट्र राज्यात एक जिल्हा आहे, हे आपले मोठे दुर्दैव आहे.