खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लूटमार थांबवण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार !
खासगी प्रवासी वाहतूकदारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) दरापेक्षा ५० टक्के अधिक तिकीट दर घेण्याचा शासननिर्णय आहे.
खासगी प्रवासी वाहतूकदारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) दरापेक्षा ५० टक्के अधिक तिकीट दर घेण्याचा शासननिर्णय आहे.
‘एस्.टी.’ने या दिवाळीत ३०१ कोटींहून अधिक रुपयांचा लाभ झाल्याचे घोषित केले. एका दिवाळीच्या कालावधीत जर महामंडळाला इतका लाभ होत असेल, तर मग ‘महामंडळ वर्षभरासाठीच असे नियोजन का ठेवू शकत नाही ?’
बसचालक उघडपणे प्रचंड प्रमाणात भाडे आकारत असल्याने त्यांचा परवाना रहित करून कारागृहात डांबण्याची कारवाई केली पाहिजे !
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी राष्ट्रप्रेमी संघटनेवर येऊ नये. सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !
दरवाढ करून प्रवाशांना लुटणार्या खासगी बसगाड्यांच्या मालकांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
बेकायदेशीर ‘ॲग्रीगेटर ॲप्स’वर कारवाई करण्याची मागणी ‘सुराज्य अभियान’ करत आहे, तसेच ‘प्रवासी वाहतुकीसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी वाहतूक खात्याने ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध करावा’, अशीही मागणी ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.
जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्या परिवहन विभागाचे अभिनंदन !
‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’, तसेच अन्य खासगी प्रवासी ‘बुकिंग अॅप’ (आरक्षण करणारे अॅप) यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची लुटमार केली जात आहे.
बसस्थानके, खासगी ट्रॅव्हल्स आणि त्यांची तिकीट विक्री केंद्रे यांवर तक्रारीसाठी असलेला ‘हेल्पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावण्यात यावा. ‘ट्विटर’, ‘फेसबूक’ आदी सामाजिक माध्यमांद्वारे याविषयी जागृती करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.