हिंदु धर्माला आव्हान देण्याचे काम केले, तर मढी गावाचा निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल ! – मंत्री नीतेश राणे
गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता.
गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता.
मी दुसरा धर्म का स्वीकारावा ? मला सर्व धर्मांविषयी प्रेम आहे. आम्ही या धर्मात जन्म घेण्यासाठी अर्ज केला नव्हता. मी हिंदु म्हणून जन्माला आलो आणि हिंदु म्हणूनच मरीन, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे डी.के. शिवकुमार यांनी केली.
आताच्या काळात तलवारीच्या जोरावर नव्हे, तर लेखणीच्या जोरावर युद्ध जिंकले, असे आपण म्हणू शकतो. मंदिरांची पुनर्स्थापना करणे हे ईश्वरी कार्य आहे आणि त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे.
या वेळी सनातन संस्थेच्या वतीने त्यांचे औक्षण केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. भूषण भोळे आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक, गोरक्षक, गोशाळा चालक आणि आसाराम बापू संप्रदायाचे साधक श्री. हेमंत उपरे हे उपस्थित होते.
महाकुंभमेळ्याला गालबोट लावण्यासाठी असा प्रकार केला गेला का, याचे अन्वेषण करून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’च्या वतीने ‘प.पू. सद्गुरु अनंतानंद साईश ६९ वा प्रकटोत्सव’ ८ आणि ९ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘श्री भक्तवात्सल्याश्रम’ (अन्नपूर्णा रोड) येथे साजरा करण्यात आला.
रत्नागिरीत तीन दिवसीय क्षेत्रिय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन ! या संमेलनाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून अनुमाने १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
‘इज्तिमा’च्या आयोजकांवर गुन्हा नोंदवा आणि संबंधितांना अटक करण्याचे आदेश द्या ! – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
पाकिस्तानी आतंकवाद्यांना जे शक्य झाले नाही आणि पुढेही होऊ शकणार नाही, त्यासाठी हमासला समवेत घेण्याचा प्रयत्नही अयशस्वी होणार, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. यासाठी भारताने हमासला चेतावणी देण्यासाठी पाकव्याक्त काश्मीरवर कारवाई करणे आवश्यक आहे !
तबलिगी मुसलमानांचे दिसून आलेले लक्षावधींच्या संख्येतील शक्तीप्रदर्शन म्हणजे नवी मुंबईतील हिंदूंसाठी धोक्याची घंटाच होय !