सातारा येथे विविध मंदिरांत हिंदूंकडून साकडे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !
खटाव तालुक्यातील खातवळ येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी साकडे घालण्यात आले. ३० हून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
खटाव तालुक्यातील खातवळ येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी साकडे घालण्यात आले. ३० हून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पालखी मिरवणुकीत सद्गुरु श्री शंकर महाराज यांची मूर्ती, धनगरी ढोल, लेझीम यांसह विठ्ठल-रुक्मिणी आणि साईबाबा यांचे पात्र साकारण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार भगवे झेंडे, ध्वनीक्षेपक, माईक, श्रद्धांजली फ्लेक्स काढण्यात आले. कीर्तन, भजन, महाआरती न करण्याच्या अटींचे पालन करूनही पोलिसांनी गुन्हे नोंद केले.
देवस्थान भूमी परत मिळवण्यासाठीच्या लढ्याची माहिती देण्याच्या हेतूने आयोजित कार्यक्रम !
भारताने नेहमीच विश्वकल्याणाची भूमिका घेतली आहे. तमिळी हिंदूंची हत्या करणार्या श्रीलंकेत खाण्यासाठी अन्न नाही, अशी स्थिती आहे. भारताचा तिरस्कार करणार्या पाकिस्तानची स्थिती काय आहे, हे आपण पहात आहोत.
काही पक्षांनी देशात अनेक दशके मतपेटीचे राजकारण केले. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे याच मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
३ एप्रिल या दिवशी पंढरपूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील ज्येष्ठ समाजबांधव मनोज राजापूरे होते.
गुढीपाडवा म्हणजेच २ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ प्रारंभ झाला असून १३ एप्रिलअखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आजही याच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने एक शहर आहे. ‘त्या औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे’, असे कुठल्याही राज्यकर्त्याला वाटत नाही, हे मोठे दुर्दैव आहे.
ख्रिस्त्यांचा पूर्वेतिहास पहाता त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्यामागे ‘हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा छुपा हेतू असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे ! स्वत: पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१५ मध्ये अशा आशयाचे ट्वीटही प्रसारित केले होते.