समुद्रकिनारे आणि ‘पार्टी लाईफ’ यांच्या पलीकडे पर्यटनाला व्यापक स्वरूप देणे आवश्यक ! – सुनील आंचिपाका, संचालक, गोवा पर्यटन विभाग

समुद्रकिनारे (बीच) आणि ‘पार्टी लाईफ’ (मेजवान्या करणे) यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या पर्यटनाला व्यापक रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, आस्थापने यांच्यासह जनतेच्या मानसिकतेतही पालट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

नाव पालटल्याने दुसर्‍याचे घर स्वतःचे होत नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

चीनला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला समजेल अशा भाषेतच आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे !

ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात ३० मार्चला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी जिल्ह्यातील ११ ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार यांचाही गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा साजरा झाला.

राजालाही पायउतार व्हावे लागते ! – प.पू सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाचे उत्थान अन् पतन यांवर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचेच दायित्व महत्त्वाचे असते.

प्रसिद्ध गायिका रंजनी आणि गायत्री यांचा संगीत अकादमीच्या परिषदेवर बहिष्कार !

सनातन हिंदु धर्मावर टीका करणारे, तसेच ब्राह्मणद्वेषी विधाने करणारे गायक टी.एम्. कृष्णा यांना विरोध करणार्‍या रंजनी आणि गायत्री यांचे अभिनंदन !

प्रत्येक व्यक्तीस प्रभु श्री धनकुबेर यांचे आशीर्वाद लाभो ! – विनोद सिंह, अध्यक्ष, गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम

आपण केवळ दिवाळीत धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतो. काही जण वर्षभर अधूनमधून आर्थिक अडचण जाणवली, तर धनलक्ष्मीची पूजा करतात.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर श्री गौमातेश्वरी आश्रमात होणार धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा !

साधू-संत, मान्यवर यांच्या उपस्थितीत ११ ते १३ मार्च असे तीन दिवस हा भव्य प्राणप्रतिष्ठा उत्सव चालणार असल्याचे अंबाधाम आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सिंग यांनी सांगितले आहे.

मिनियापोलीस (अमेरिका) येथील ‘इंटरनॅशनल नाईट’ या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची प्रतिकृती आणि अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू !

महिला सशक्तीकरणासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू होणे आवश्यक ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘अनेक राजकीय पक्ष समान नागरी कायद्यावर राजकारण करत आहेत. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’ – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरज येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम !

समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर देवालय येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम होत आहेत.