स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राजकीय आणि सामाजिक सुधारणा हीच त्यांची जीवननिष्ठा मानली. त्यांचे विचार कालातीत होते, असे उद्गार रवींद्र भवन सांखळीचे सदस्य श्री. सुदन कुळमुळे यांनी काढले.

सावरकर घराण्यातील ‘बाई’, ‘माई’ आणि ‘ताई’ राष्ट्रभक्तीचा मूर्तीमंत आदर्श ! – डॉ. शुभा साठे

सावरकर घराण्यातील ‘बाई’, ‘माई’ आणि ‘ताई’ राष्ट्रभक्तीचा मूर्तीमंत आदर्श ! – डॉ. शुभा साठे

स्वातंत्र्यानंतरही ज्यांच्या जीवनात केवळ उपेक्षाच आली, त्या राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर घराण्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या हालअपेष्टा, कारावास, अन्नान दशा आणि अपमान पचवून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात एकामागून एक ‘निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश’ या प्रतिज्ञेसह समिधा समर्पित केल्या.

जर कुणी राष्ट्र आणि समाज यांच्यासाठी धोकादायक बनले, तर अहिंसा नाही, हिंसा आवश्यक ठरते ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

जर कुणी राष्ट्र आणि समाज यांच्यासाठी धोकादायक बनले, तर अहिंसा नाही, हिंसा आवश्यक ठरते ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अहिंसा हे मानवी जीवनाचे मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे; परंतु जेव्हा एखादी व्यक्ती राष्ट्र आणि समाज यांसाठी धोकादायक ठरते, तेव्हा  अहिंसा चालत नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर एक अलौकिक व्यक्तीमत्त्व ! – रवींद्र नेने, व्याख्याते

स्वातंत्र्यवीर सावरकर एक अलौकिक व्यक्तीमत्त्व ! – रवींद्र नेने, व्याख्याते

राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अलौकिक व्यक्तीमत्त्व होते, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक आणि व्याख्याते रवींद्र नेने यांनी येथे केले.

रामराज्य निर्मितीसाठी राजस्थानमध्ये विविध ठिकाणी भाविकांकडून प्रार्थना !

रामराज्य निर्मितीसाठी राजस्थानमध्ये विविध ठिकाणी भाविकांकडून प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने सनातन संस्थेने ‘रामराज्य निर्मिती’च्या अंतर्गत राजस्थानमध्ये विविध ठिकाणी प्रार्थना आयोजित केल्या होत्या.

भारतियांमधील गुलामगिरीचा आजार मुळातून बाहेर काढणारी शिक्षणप्रणाली हवी !

भारतियांमधील गुलामगिरीचा आजार मुळातून बाहेर काढणारी शिक्षणप्रणाली हवी !

वर्ष १८३९ च्या पूर्वी भारतीय शिक्षणव्यवस्था उन्नत होती. केवळ तमिळनाडूमध्ये  १ लाखांहून अधिक गुरुकुल कार्यरत होती आणि संपूर्ण भारतवर्षात पावणेसात लक्ष गुरुकुल चालवली जात होती. प्रत्येक गावात एक मोठे गुरुकुल होते.

पुणे येथे ‘अमळनेरकर महाराज सेवा संघा’च्या वतीने ‘श्री दत्त यागा’चे आयोजन

पुणे येथे ‘अमळनेरकर महाराज सेवा संघा’च्या वतीने ‘श्री दत्त यागा’चे आयोजन

दत्त यागासाठी ‘श्री सखाराम महाराज अमळनेरकर संस्थाना’चे ११ वे गादीपती प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर हे पूर्ण ३ दिवस उपस्थित रहाणार आहेत.

हिंदु धर्म आणि संस्कृती यांची पहारेकरी असलेली ‘हिंद रक्षक’ संघटना !

हिंदु धर्म आणि संस्कृती यांची पहारेकरी असलेली ‘हिंद रक्षक’ संघटना !

हिंदु धर्मावरील आघात दूर करण्यासाठी वर्ष १९९८ मध्ये माझे वडील (दिवंगत) लक्ष्मणसिंह गौड यांनी त्यांच्या काही युवा सहकार्‍यांच्या साहाय्याने ‘हिंद रक्षक’ संघटनेची स्थापना केली. त्यांनी ‘राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा पहारेकरी !’, अशी या संघटनेची घोषणा बनवली.

ठाणे येथे ‘लोक हिंद गौरव पुरस्कार सोहळ्या’त कर्तृत्ववानांचा सन्मान ! 

ठाणे येथे ‘लोक हिंद गौरव पुरस्कार सोहळ्या’त कर्तृत्ववानांचा सन्मान ! 

समाजकारण, पत्रकारिता, शिक्षण, कला, सामाजिक कार्य आणि ग्रामीण भागांत उल्लेखनीय काम करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींना एकाच व्यासपिठावर गौरवणारा ‘लोक हिंद गौरव राज्य पुरस्कार सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

वीरशैव लिंगायत हिंदु धर्माचे अभिन्न अंग !

वीरशैव लिंगायत हिंदु धर्माचे अभिन्न अंग !

भारत मूळ हिंदु राष्ट्र आहे; पण त्याला धर्मनिरपेक्ष असल्याचे भासवून आपल्याला वेगळा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. या देशात विविध पंथ, संप्रदाय आणि विविध विचार यांनी चालणारे लोक आहेत.