राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यातून युवकांचे संघटन !
आपल्याकडे ३ प्रकारचे युवक असतात. एक सकाळी उठून भ्रमणभाषवर एका मागोमाग ‘रिल’ पहात रहातात आणि सकाळी न्याहारी करून त्यांच्या कामावर निघून जातात. दुसर्या प्रकारचे युवक भ्रमणभाषवर ‘रिल’ पहातात.
आपल्याकडे ३ प्रकारचे युवक असतात. एक सकाळी उठून भ्रमणभाषवर एका मागोमाग ‘रिल’ पहात रहातात आणि सकाळी न्याहारी करून त्यांच्या कामावर निघून जातात. दुसर्या प्रकारचे युवक भ्रमणभाषवर ‘रिल’ पहातात.
स्वतःचे निवासस्थानही सुरक्षित ठेवू न शकणार्या ट्रम्प यांनी अनेक देशांशी युद्ध करणे हास्यास्पद !
हिंदुविरोधी बनल्याने गायींचे रक्षण न करता त्यांना पशूवधगृहामध्ये पाठवण्याचे समर्थन करत असत. हे थांबवण्यासाठी आम्ही आदिवासी क्षेत्रात जागृती मोहीम चालू केली. प्रारंभीच्या १ वर्षाच्या काळात डांग आणि तापी या जिल्ह्यांतील गावागावात जाऊन आम्ही लोकांना जागृत केले.
वास्को (गोवा) येथे भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलतांना गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअर याच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असून यावरून गोव्यात वाद निर्माण झाला. या विषयावर ‘गोवा न्यूज हब’ या वृत्तवाहिनीवर ‘हब गजाली’ या कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र ..
फ्रान्सिस झेविअर याला तुम्ही भलेही संत मानत असाल, त्याला आमची हरकत नाही; परंतु त्यामुळे सत्य दडवता येणार नाही. तुमचा इतिहास लाजिरवाणा असेल, तर त्याची लाज तुम्हाला वाटायला हवी.
बेंगळुरू पश्चिम शहर महानगरपालिकेने शंकराचार्य जयंती साजरी करण्यासाठी सभागृह उपलब्ध करून न देण्याचा आदेश दिला होता. त्यावर हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती हे कधीच घटनाबाह्य अथवा अवैध होऊ शकत नाही, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने महानगरपालिकेचा आदेश रहित केला.
आपण ब्राह्मण, मराठा, जाट समजल्यास मूठभर आहोत; पण ‘आपण हिंदू समजल्यास १०० कोटी आहोत’, याची जाणीव आपल्यामध्ये निर्माण करून आपण १ लाख हिंदू देहलीत गेलो, तर विद्यमान सरकारला भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावेच लागेल.
शिंगणवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांची प्रथम भेट वर्ष १६४८ मध्ये झाली होती. याचे स्मरण रहाण्यासाठी प्रतिवर्षी वैशाख शुक्ल नवमी हा दिवस ‘श्री शिव-समर्थ प्रेरणादिनोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येतो.
बसवेश्वर मंडळात अक्षय्य तृतीया आणि बसवेश्वर जयंती साजरी केली. मंडळातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन केल्यावर स्थानिक युवकांनी अन्य लोकांच्या विरोधाला न जुमानता ‘डी.जे.’ लावण्याचे रहित करून लेझीम पथकाद्वारे आदर्श मिरवणूक काढली.
महानगरपालिकेने देशातील अग्रगण्य तांत्रिक संस्था ‘आय.आय.टी. मन्डी’ समवेत सामंजस्य करार केला असून या संस्थेचे आता थेट तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे.