कोल्हापूर येथे दोन बांगलादेशी महिलांना अटक
बांगलादेशींच्या हस्तकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक !
बांगलादेशींच्या हस्तकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक !
मालदीवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्यामुळे त्याला ते चांगलेच भोवले आहे. भारतियांनी मालदीववर बहिष्काराचे अस्त्र उगारल्याचा लाभ शेजारील श्रीलंकेला झाला.
मुसलमानांच्या कह्यात असणार्या एकेका धार्मिक इमारतीवर दावा करत बसण्यापेक्षा त्या-त्या राज्यातील भाजपशासित सरकारनेच सूची सिद्ध करून एकत्र न्यायालयीन दावे प्रविष्ट करावेत.
कट्टर हिंदुत्वनिष्ठांनी देशासाठी कोणता धोका निर्माण केला आहे, याचे एकतरी उदाहरण तुषार गांधी देतील का ? उलट धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मोहनदास गांधी यांनीच देशाला धोका दिला, हाच इतिहास आहे !
वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?
सुप्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांच्या ‘प्रतीक्षा शिवाची : काशी-ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे रोखठोक वक्तव्य !
हे आकडे म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची थट्टाच नव्हे का ?
अन्न सुरक्षा निरीक्षकांनी वर्ष २०१९ मध्ये बेरीनाग, रुद्रपूर, उधमसिंहनगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजलिच्या सोनपापडीचे नमुने गोळा केले होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली.
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
अशा घटना मुसलमानांच्या संदर्भात घडल्या असत्या, तर एव्हाना संपूर्ण देशात जाळपोळीच्या आणि हिंदूंवर आक्रमणांच्या घटना घडल्या असत्या !