SP President Akhilesh Yadav : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने करण्यात आला !’
कारसेवकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारणार्या मुलायमसिंह यादव यांच्या पुत्राकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ?
कारसेवकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारणार्या मुलायमसिंह यादव यांच्या पुत्राकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ?
तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही.
कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी सरस्वतीमातेची सेवा करता करता आपल्याला भारतमातेलाही परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करायचे आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देहली येथे होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून संमेलनाचे आयोजन पुणे येथील ‘सरहद’ संस्थेने केले आहे. सावरकरप्रेमींनीच याविरोधात संघटितपणे एकत्र यायला हवे !
‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना असे फलक जप्त का करण्यात येत आहेत ?
काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.
एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्यांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? अशांच्या विरोधात पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?
सर्व ‘अराष्ट्रीय’ घटनांची सरमिसळ जातीय सलोख्याशी मुद्दाम हेतूपुरस्सर का केली जात आहे ? अराष्ट्रीय कृत्यांना विरोध झालाच पाहिजे. हिंदु समाजाला लक्ष्य करून राजकारण प्रभावी मंचावर टाळ्या मिळवण्यासाठी ऊठसूट शिंतोडे उडवणे आता बंद करावे.
शिवप्रेमींनी पोलिसांना सात दिवसांचा अवधी दिला होता; मात्र पोलिसांनी प्रकरण घडल्यानंतर २ दिवसांतच संशयितांना कह्यात घेतले. संयम बाळगून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी शिवप्रेमींचे आभार व्यक्त केले.