काँग्रेस मुसलमान आणि घुसखोर यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल ! – पंतप्रधान मोदी

आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितले होते, ‘देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.’ याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची अधिक मुले आहेत त्यांना वाटणार आणि घुसखोरांना वाटणार.

माझ्या वक्तव्याने नेहाच्या पालकांना दुःख झाले असेल, तर मी खेद व्यक्त करतो ! – जी. परमेश्‍वर, गृहमंत्री, कर्नाटक

जी. परमेश्‍वर आणि काँग्रेसचे त्यांचे साथीदार यांना हिंदूंच्या दु:खाशी काहीच देणेघेणे नाही, हेच सत्य आहे. आता केवळ निवडणुकांवर या प्रकरणाचा परिणाम होऊ न देण्यासाठीच परमेश्‍वर अशा प्रकारे नक्राश्रू ढाळत आहेत. तथापि हिंदू सूज्ञ आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे !

Boycott Lok Sabha Elections 2024 : कुणकेरी (सिंधुदुर्ग) येथील सरुंदेवाडीत सर्वपक्षियांना निवडणुकीच्या प्रचारासाठी बंदी !

हे जनतेच्या विकासाच्या वल्गना करणारे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद ! सर्वत्रच्या जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राजकीय पक्ष आणि प्रशासन काय करतील ?

Nigerian Attack Bengaluru Police : बेंगळुरू (कर्नाटक) येथे नायजेरियाच्या नागरिकांकडून पोलिसांवर आक्रमण

नायजेरियाचे नागरिकांनी पोलिसांना दांडक्यांनी मारहाण केली. पोलीस गाडीत बसून पळू लागल्यावर त्यांच्यावर दगडफेक केली.

PM MODI : ख्रिस्ती समाजाच्या सहकार्यानेच गोव्यात भाजपचे सरकार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘ख्रिस्ती समाज भाजपला पाठिंबा देत नाही’, असे म्हणता येणार नाही; मात्र भाजपला यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करत आहोत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

या आक्रमणाचा अर्थ या धर्मांधांचा लव्ह जिहाद आणि हत्या करणार्‍या तरुणाला पाठिंबा आहे, असाच होतो. त्यामुळे या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

आनंदी जीवन जगण्यासाठी नामजपासह स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था

नामसाधनेसह आपल्यातील दोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आनंदमय जीवन कसे जगायचे, यासाठी सनातन संस्था मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी येथील ‘गगन भारती पब्लिक सिनियर सेकेंडरी स्कूल’मध्ये आयोजित ‘तणावमुक्ती कार्यशाळे’त केले.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे भव्य ‘सनातन गौरव दिंडी’ !

९ सहस्र धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ झाले अद्वितीय क्षणांचे साक्षीदार !

एर्नाकुलम् (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन पार पडले !

एर्नाकुलम् येथील मट्टलिल मंदिरात १९ एप्रिल या दिवशी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्म म्हणजे काय ? धर्माचरणाचे महत्त्व’, यांविषयी सांगितले.

‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘विस्तारा वाहिनी’चे कार्यकारी संचालक श्री. किरण कुमार डी.के. यांची सदिच्छा भेट घेतली.