Jamiat Ulema-e-Hind Threatens : वक्फ विधेयक मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू !

संसदेने संमत केलेल्या विधेयकाला विरोध करणारे मुफ्ती महंमद अकबर कासमी यांना आता कुणी लोकशाहीद्रोही का म्हणत नाही ?

Sambhal Masjid Row : जामा मशिदीत पूजा करणार्‍या ३ जणांना अटक

सनातन सिंह, वीर सिंह यादव आणि अनिल सिंह अशी त्यांची नावे असून ते देहली येथे रहाणारे आहेत. श्री हरिहर मंदिर पाडून येथे मशीद बांधण्यात आली होती.

Jadavpur University Ram Navami Row : कोलकाता येथील प्रसिद्ध जादवपूर विद्यापिठाच्या परिसरात श्रीरामनवमी साजरी करण्यास विद्यापिठाने अनुमती नाकारली !

विद्यापिठात ईद आणि इफ्तार मेजवानी आयोजित होऊ शकते, तर श्रीरामनवमी का साजरी केली जाऊ शकत नाही ? – विद्यार्थ्यांचा प्रश्न

Muslim Girl Pressuring Hindu Husband For Islam : मुसलमान तरुणीकडून हिंदु तरुणाशी विवाह करून त्याची सुंता करण्याचा प्रयत्न !

४ महिन्यांच्या बाळाचीही सुंता करण्याचा प्रयत्न

Bengal Ram Navami Alert : श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये तणाव

बंगालमध्येच नाही, तर देशात कुठेही श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी प्रत्येक मशिदीची झडती घ्यावी आणि तेथे पोलीस तैनात करावेत, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !

Waqf Bill Passed By Rajya Sabha : राज्यसभेतही रात्री अडीच वाजता वक्फ सुधारणा विधेयक संमत

विधेयक संमत होणे, हा सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण ! – पंतप्रधान मोदी

Kolkata HC Granted Permission To Ram Navami Rally : हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला कोलकाता उच्च न्यायालयाकडून सशर्त अनुमती !

मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास अनुमती नाही
पोलिसांनी नाकारली होती अनुमती

India’s First Hindu Village : छतरपूर (मध्यप्रदेश) येथे देशातील पहिले ‘हिंदु गाव’ स्थापन होणार !

राजकीय पक्ष आणि नेते नाही, तर संतच हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष निर्माण करू शकतात, हेच यावरून लक्षात येते !

Mayawati On Waqf : (म्हणे) ‘वक्फ दुरुस्ती विधेयक संमत करण्यात केंद्र सरकारची घाई !’

वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, तसेच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडेही पाठवण्यात आले होते, हे मायावती का सांगत नाहीत ?

DMK’s A Raja : (म्हणे) ‘हिंदु धर्माची प्रतीके धारण करू नका आणि संघीयांपासून लांब रहा !’

या आधीही ए. राजा यांनी ‘हिंदु धर्म हा भारतासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे’, असे विधान केले होते.