…तर जनता क्षमा करणार नाही ! – विलासबाबा जवळ
राज्याचे आर्थिक धोरण जर मद्यपींच्या करावर आधारित असेल, तर ते राज्य कदाचित श्रीमंत होईल; परंतु सुखी होणार नाही. राज्यामध्ये बहुतांश मद्याची दुकाने ही नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीच आहेत. रामराज्याची स्वप्ने दाखवून राक्षसी वृत्तीचे कर्म करणार असाल, तर जनता कदाचित क्षमा करणार नाही