मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
प्रशासकीय ढिसाळपणामुळेच नरसंहार घडल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर विरोधक संवेदनशील विषयावर राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधार्यांनी केला.
प्रशासकीय ढिसाळपणामुळेच नरसंहार घडल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर विरोधक संवेदनशील विषयावर राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधार्यांनी केला.
अबकारी निरीक्षक रीतू वर्मा यांनी सांगितले की, दारूचे दुकान एका दिवसात हटवता येत नाही. ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिल्यास त्यावर विचार केला जाईल.
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम होय ! शिस्तीचे पालन करणे हे नागरिकांच्या तत्त्वातच बसत नाही. अशांकडून दंड आकारण्यासह त्यांना कठोर शिक्षाही व्हायला हवी !
गावठी हातभट्टीचे मद्य बनवण्याच्या ठिकाणांची माहिती पोलिसांच्या गुप्त विभागाला कशी मिळत नाही ?
असे मद्यपी मुख्याध्यापक असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचारच न केलेला बरा ! अशांना बडतर्फच करायला हवे
देशाला महासत्ता बनवण्याच्या स्वप्नात देशातील जनतेला मद्यपी बनवण्याच्या योजनेला प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे ? एकीकडे महिलांना आधार देणार्या योजना राबवायच्या आणि दुसरीकडे त्यांचे संसार उद्ध्वस्त करणार्या किंवा समाजाला अधोगतीकडे नेणार्या योजना राबवायच्या, हे अपेक्षित नाही !
जनतेच्या जीवावर उठलेले काँग्रेसचे नेते !
पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.
समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेतून युवकांची होणारी हानी भरून न येणारी आहे. याविषयी संघटित शक्ती निर्माण करून व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम शासन आणि समाज यांना पटवून दिले पाहिजेत, असे आवाहन ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले.
हुडकेश्वर येथे दहावीत शिकणार्या मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून अल्पवयीन मुलगा आणि त्याची आई यांना कह्यात घेतले आहे.