चाकणच्या शासकीय रुग्णालयात मद्यपी तरुणांनी केली आधुनिक वैद्य आणि सुरक्षारक्षक यांच्यासह पोलिसाला मारहाण !
स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?
स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?
दारू माफियांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात पोलिसांचा धाक नाही, हेच यातून लक्षात येते ! उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने अशा घटना घडत आहेत !
अरेरावी करणार्या मद्यपींवर नियंत्रण मिळवू न शकणारे स्थानिक प्रशासन !
एका साधिकेने सांगितलेले उपाय केले तेव्हापासून तो थोडा शांत आहे. आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. ‘परात्पर गुरुदेवा ही आपलीच कृपा आहे.’
ज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकार्यांनी अवैध मद्य वाहतूक केल्याच्या प्रकरणी सलग ३ वेळा कारवाई झालेल्या अवैध मद्य व्यावसायिकांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सिद्ध केले आहेत.
मद्य पिऊन वाहन चालवणार्यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !
शहरातील प्रतिदिनच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात मेजवानी करण्याच्या मानसिकतेमुळे किल्ले सज्जनगड परिसरात (पायरीमार्ग) मद्यपी राजरोसपणे धिंगाणा घालतांना दिसत आहेत.
खरेतर पोलिसांनी अवैध मद्याच्या विरोधात विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबायला हवे होते. येथे पोलिसांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे महिलांना पुढाकार घ्यावा लागला !
विषारी दारू विकली जात आहे, हे पोलीस आणि प्रशासन यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?