बलात्काराच्या आरोपाखाली कोलवाळ कारागृहात असलेल्या आरोपीने पीडितेला खटला मागे घेण्यासाठी भ्रमणभाषवरून दिली धमकी !
कारागृहात बलात्काराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांकडे भ्रमणभाष कुठून येतो ?
कारागृहात बलात्काराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांकडे भ्रमणभाष कुठून येतो ?
न्यायालयाने ठोठावली २४९ वर्षांची शिक्षा ! कुठे मुक्या प्राण्यांप्रती भूतदया दाखवणारा हिंदु धर्म, तर कुठे प्राण्यांकडे भोगवस्तू म्हणून पहाणारे अन्य पंथीय ! यावरून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.
देहलीतील मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला आहे. हा अंतरिम जामीन अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे.
शिक्षा पूर्ण झाल्यावर बांगलादेशात पाठवले जाणार ! बांगलादेशींना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या स्तरावर जोरकसपणे प्रयत्न होतांना दिसत नाहीत, हे लज्जास्पद आहे !
परस्पर सहमतीने प्रस्थापित होणार्या लैंगिक संबंधांमध्येही मुलींना पीडित म्हणून पाहिले जाते. दुसरीकडे मुलांना आरोपी ठरवून कारागृहात टाकले जाते.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनुमाने १ सहस्र १०० हून अधिक बंदीवान आहेत. यांतील काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर काही जणांच्या विरोधात खटले चालू आहेत.
कारागृहातच असे प्रकार होऊ लागले, तर कारागृहात डांबण्याच्या शिक्षेचा उपयोगच काय ? असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाने कठोर उपाय करायला हवेत !
राजधानी देहलीतील तिहार कारागृहात टोळीयुद्धाची घटना समोर आली आहे. दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले.
बर्याच प्रकरणात पैशाच्या मोहापायी किंवा स्वतःच्या अहंकारासाठी पुरुषांवर खोटे आरोप लावून त्यांना तुरूंगात जायला भाग पाडणे किंवा कारावासाच्या भीतीने त्यांच्याकडून पैसे उकळ्याचे प्रमाण वाढले आहे.
केंद्र सरकारने कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच लोकसभेची निवडणूक झाली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.