कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
हे काँग्रेस सरकार त्याचे पोलीस यांना लज्जास्पद !
हे काँग्रेस सरकार त्याचे पोलीस यांना लज्जास्पद !
भारत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू याच्या प्रत्यार्पणाची मागणी अमेरिकेकडे का करीत नाही ?
राजेश पांडे जेव्हा बरेली (उत्तरप्रदेश) येथे पोलीस महानिरीक्षक होते, तेव्हा बबलू बरेलीच्या कारागृहात बंद होता. त्या वेळी राजेश पांडे यांनी त्याची चौकशी केली होती.
अजमल कसाब याने कारागृहात मटण बिर्याणी मागितली होती, ही बातमी जाणीवपूर्वक मीच पेरली होती, असे विधान राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले.
अशांना १ महिना नाही, तर १ वर्ष त्यांच्या कुटुंबियांना न भेटण्याची शिक्षा दिली गेली पाहिजे !
गोळीबार केल्याचा आरोप असलेला तरणवीर सिंह यास ५ वर्षांच्या कारावासाची, तर स्फोटक पदार्थ फेकल्याचा आरोप असणारे दयाजित सिंह आणि हरजोत सिंह यांना साधारण २ वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे.
पोलिसांचे गुन्हेगारांशी असणारे लागेबांधे देशाची अंतर्गत सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था यांच्यासाठी अत्यंत घातक आहेत. कायद्याचे रक्षक असणार्यांचाच कायद्याप्रती किती ‘आदर’ आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !
देशात गुन्हा करणार्यांना कारागृहात डांबले, तरी त्यातील किती जणांमधील गुन्हे करण्याची वृत्ती नष्ट होते, हा एक संशोधनाचा विषय आहे, असे म्हटले, तरी सामान्य लोकांना सत्य ठाऊक आहे.
संयुक्त राष्ट्रांनी इराणसंदर्भात एका अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार इराणने आतापर्यंत २१ व्यक्तींना फाशीची शिक्षा दिली असून ४ सहस्रांहून अधिक लोकांना अटक केली आहे.