फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी अब्दुल जमील यांचा हिंदु धर्मात प्रवेश
श्रवण कुमार म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव आहे. येथे भाऊ भावाचा नाही. लोक स्वार्थी आणि संपत्तीसाठी हत्याही करतात. यामुळे मी त्रस्त होतो.
श्रवण कुमार म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव आहे. येथे भाऊ भावाचा नाही. लोक स्वार्थी आणि संपत्तीसाठी हत्याही करतात. यामुळे मी त्रस्त होतो.
हिंदू मूठभर जिहाद्यांना घाबरत असल्याचा हा परिणाम आहे ! याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन स्वतःचे संरक्षण केले पाहिजे !
एरव्ही काहीतरी कारण काढून हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांचा कावड यात्रेच्या कालावधीत आणि तेही हरिद्वारसारख्या तीर्थक्षेत्री दंगल घडवण्याचा हा प्रयत्न नसेल कशावरून ?
लव्ह जिहादच्या घटनांत हिंदु महिला नित्य होरपळत असतांनाही सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा का करत नाही ?
भारत सरकार जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी पावले उचलत नाही, तोपर्यंत तेथील हिंदूंवर अन्याय होतच रहाणार, हे लक्षात घ्या !
काँग्रेसच्या राज्यात आता हिंदूंचे नेतेही असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !
न्यायालयाने म्हटले की, एखाद्या धर्माला राज्यस्तरावर अल्पसंख्य म्हणून घोषित केले पाहिजे; मात्र जोपर्यंत त्याला अल्पसंख्यांक दर्जा देण्यास नकार दिला जात नाही, तोपर्यंत थेट न्यायालय यावर विचार करू शकत नाही.
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तसेच जगातील इस्लामी देश आता का बोलत नाहीत ?
उर्दू भाषा न आल्याने एखाद्या हिंदूची हत्या करण्यात येणे, यासाठी हा भारत आहे कि पाकिस्तान ? पोलिसांनी संबंधित धर्मांधांना फाशी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
भूमीपूजन हे केवळ हिंदु धर्मात सांगितले आहे. अन्य धर्मात असे काही विधी नाहीत. ‘स्वतः धर्मनिरपेक्ष आहे’, हे दाखवण्यासाठी सेंथीलकुमार यांनी अशा प्रकारे उठाठेव केला, हेच यातून दिसून येते !