अंगप्रदर्शक, उत्तेजक कपडे घालून येणार्‍या भाविकांना आता श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाही !

मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा स्तुत्य निर्णय !

शनिशिंगणापूर येथील मंदिर रक्षण मोहीम

श्री शनिशिंगणापूर येथील परंपरांच्या रक्षणाच्या मोहिमेच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले.

राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्‍वराने शक्ती द्यावी ! – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

परमेश्‍वराला साकडे घालतांना अहंकार आणि दिखाऊपणा सोडावा लागतो. तृप्ती देसाई यांची ही सिद्धता आहे ना ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप !

पीडित महिलेची तृप्ती देसाईंसह पुण्यात पत्रकार परिषद

पूजाला न्याय मिळेपर्यंत मी लढणार ! – तृप्ती देसाई

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

(म्हणे) ‘श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजारी नेमावा !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !

परमेश्‍वराची कृपा आणि त्याचे सामर्थ्य !

जीवनात कठीण गोष्ट सहज साध्य झाली की, अनेक जण ‘योगायोग’ असे म्हणून काही क्षणांतच त्याचा निवाडा देऊन टाकतात. अर्थात् अशा मंडळींमध्ये बहुसंख्य लोक नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी असतात.

शिर्डीतील साई संस्थानच्या वस्त्र संहितेविषयीच्या फलकाला काळे फासले !

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणता पोशाख परिधान करावा, याविषयी धर्मशास्त्रात नियम आहेत. त्याचे हिंदू पालन करू इच्छितात; मात्र त्याला विरोध करून भूमाता ब्रिगेड स्वतःचे घोडे पुढे दामटू पहात आहे. यातून त्यांची उद्दाम वृत्ती दिसून येते !

‘स्टंटबाज’ तृप्ती देसाई

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ उठवून पोलीस यंत्रणेला विनाकारण नाडणार्‍या देसाईबाईंना प्रशासनानेच आता योग्य ते शासन केले पाहिजे, असे भाविकांना वाटल्यास चूक ते काय ?

प्रसिद्धीलोलूप तृप्ती देसाई यांच्यावर कडक कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फलक काढण्यास गेलेल्या तृप्ती देसाईंना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.