भटकळ नगरपालिका मंडळाच्या कार्यालयावर उर्दू भाषेतील फलक
पालिका महामंडळाने राष्ट्रभाषा हिंदीतून फलक का लावले नाहीत ? त्यापेक्षा उर्दू भाषा त्यांना जवळची वाटली का ? यातून कर्नाटक पालिका महामंडळाची प्रवृत्ती दिसून येते !
पालिका महामंडळाने राष्ट्रभाषा हिंदीतून फलक का लावले नाहीत ? त्यापेक्षा उर्दू भाषा त्यांना जवळची वाटली का ? यातून कर्नाटक पालिका महामंडळाची प्रवृत्ती दिसून येते !
इस्लामिक स्टेट ही जिहादी आतंकवादी संघटना करते तशा पद्धतीने राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. यातील एक आरोपी रियाज अन्सारी याचे इस्लामिक स्टेटच्या ‘स्लिपर सेल’चा गट असलेल्या ‘अलसुफा’शी संबंध असल्याचे समोर आले आहे.
देशात हिंदूंची हत्यासत्रे वाढत आहेत. त्यामुळे यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दोषींना फासावर लटकावण्यासाठी प्रयत्न करावेत. असे झाले, तरच धर्मांधांवर वचक बसेल अन्यथा अशा असंख्य कन्हैयालालांना हकनाक जीव गमवावा लागेल !
हिंदु धर्म हा केवळ विश्वासावर नाही, तर ज्ञानावर आधारीत आहे. आमच्यासह जगाविषयी काय सत्य आहे, याचा खरोखरचा शोध या धर्मात घेतला आहे. ज्याला काही अर्थ नाही आणि ज्याची पडताळणी करता येत नाही, अशांवर विश्वास ठेवण्याची हिंदूंना आवश्यकता नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.
टिळा लावण्याला विरोध करणार्या अशा शिक्षकांची हिंदुद्वेषी मानसिकताच यातून दिसून येते ! असे शिक्षक विद्यार्थ्यांना एकसंध काय राखणार ?
जिहाद्यांकडून केवळ मुसलमानेतरच नाही, तर सुधारणावादी मुसलमान आणि मुक्त विचार करणारे यांचाही शिरच्छेद केला जातो. धार्मिक कट्टरतावाद हा मानवतेसाठी नेहमीच हानीकारक आहे.
२४ जून ते ३ जुलै या कालावधीत ‘बॅटल ऑफ बेली डान्सर्स’ या नावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे उधळून लावला.
मारेकरी ‘हिंदू’ असते, तर अशी बातमी दिली गेली असती का ?
प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच कदाचित् हा हिंदुस्तान जगू शकेल’, असे वाक्य असलेली पोस्ट अभिनेते शरद यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.
भाजपचे बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी उदयपूरच्या घटनेविषयी दु:ख व्यक्त करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.