२२ जानेवारीनंतर पुढील अडीच वर्षे श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शुभमुहूर्त नाही !

‘मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमे आणि विविध वृत्तपत्रे यांतून ‘शंकराचार्य, तसेच काही धर्माचार्य यांनी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, मंदिर स्थापनेच्या मुहूर्तावर तसेच मंदिराचे बांधकाम….

सुधारणावाद्यांनी ‘हिंदु धर्म स्‍त्रीविरोधी आहे’, असे म्‍हणणे, म्‍हणजे स्‍वतःचे घोर अज्ञान प्रदर्शित करणे होय !

दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या ‘सनातनी (धर्म) संकट !’ या अग्रलेखात सनातन धर्मावर टीका करून त्‍यात सनातन धर्म हा ‘स्‍त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्‍यवस्‍था मानणारा’ असे चित्र रंगवण्‍यात आले आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्‍याचे खंडण येथे देत आहोत.

सनातनला दोषी ठरवणार्‍या अंनिसच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था

दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या अपकीर्तीचा नक्कीच समाचार घेणार आहे आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्‍यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार आहे.

‘हिंदूंमध्‍ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’, असे विधान करणार्‍या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी कलाकार सौ. जरना गर्ग यांच्‍या हिंदुद्रोही विचारांचे खंडण !

हिंदूंमध्‍ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्‍याने त्‍या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्‍यासाठी भक्‍तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्‍ती करण्‍याची आवश्‍यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत…..

काँग्रेसचे बालीश राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप करण्याचा काय अधिकार ?

काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी स्वतःच्या पूर्वजांच्या इतिहासाचा अभ्यास केला नाही. तो अभ्यास करून या बालीश राहुल यांनी क्रांतीसूर्य आणि भगूरपुत्र (नाशिक) स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यावर आरोप करायला हवे होते.

झाशीच्या राणीने दिलेला लढा आणि तिचे दिव्य हौतात्म्य !

झाशीच्या राणीच्या शौर्यावरील आक्षेप आणि खंडण – ‘आपल्या देशात इतिहासाची मोडतोड करून इतिहासाला विकृत करण्याची स्पर्धा चालू आहे का?, असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणीही उठतो आणि ऐतिहासिक पुरुष आणि त्यांचे शौर्य यांविषयी संदेह निर्माण करतो.

राष्ट्र आणि जनता यांच्या रक्षणासाठी हलालद्वारे निर्माण झालेल्या आतंकवादाला पोसणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेविषयी जागृती करणे हाच उद्देश !

दैनिक ‘सागर’मध्ये ‘हलाल’ विषयी प्रसिद्ध झालेल्या लेखावरुन ‘समाजात अपसमज पसरू नये’, या विषयाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात यावे, एवढ्याच उद्देशाने ही कांही सूत्रे …

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

हिंदूंनी संकेतस्थळांवरील अशा बिनबुडाच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन तर्क-वितर्क लावत न बसता धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात वेळ घालवला, तर तो सत्कारणी लागेल !

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !

श्राद्धविधीसंदर्भात टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

आजपासून पितृपक्षास आरंभ झाला आहे. त्या निमित्ताने श्राद्धाविषयी प्रसृत करण्यात येणारे अयोग्य टीकात्मक विचार आणि त्यांवर थोर संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या शास्त्राधारित तीक्ष्ण शब्दांतील खंडण प्रस्तुत लेखाद्वारे पाहूया.