मोतिहारी (बिहार) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणारे दोघे अटकेत, तर ५ जण पसार  

आरोपींना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार निलंबित : अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करून कारागृहात डांबून त्यांनाही आरोपींना देण्यात येईल, तशी कठोर शिक्षा केली पाहिजे !

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीला पूर्णपणे हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एकतर आंदोलन करावे लागते किंवा न्यायालयात जावे लागते, हे संतापजनक आहे ! अशा घटनांवरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !

हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यामुळे केरळमध्ये हिंदू ऐक्य वेदीचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना अटक

केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !

काश्मीरमध्ये पनून काश्मीरची स्थापना करायलाच हवी ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

चर्चा हिंदु राष्ट्राची ! काश्मिरी हिंदूंचे विस्थापन म्हणजे केवळ राजकीय षड्यंत्र नसून हिंदु धर्मावरील आघातच आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर आमचा वंशविच्छेद झाला आहे, हे प्रथम अधिकृतरित्या मान्य करावे लागेल !

ठाणे येथील गोखले रोड येथे पितांबरी शॉपीचे उद्घाटन !

पितांबरीची सर्व उत्पादने या पितांबरी शॉपीमध्ये मिळतीलच; परंतु त्यासह पितांबरीची नवीन उत्पादनेही येथे ग्राहकांना सर्वप्रथम खरेदी करता येतील.

मुंबईतील झोपडपट्ट्यांतील धर्मांध महिलांचा अमली पदार्थांच्या अवैध धंद्यात मोठा सहभाग

जे सामान्यांना ठाऊक असते, ते पोलीस आणि शासन यांना ठाऊक नसते असे नव्हे. अवैध धंदे चालणार्‍या सर्वच ठिकाणांवर धाडी टाकून ते धंदे पूर्णतः संपवण्याची इच्छाशक्ती कोणते सरकार आणि त्यांचे पोलीस राबवणार ?, हा प्रश्न आहे !

सर्जिकल स्ट्राईक

इराण जर त्याच्या सैनिकांना सोडवून आणू शकतो, तर भारताने मागे का रहावे ? सैनिक तर त्यासाठी सिद्धच आहेत. केवळ केंद्र सरकारने आदेश द्यावा, ही भारतियांची मागणी आहे.

(म्हणे) ‘आणीबाणीच्या दिशेने देशाची वाटचाल !’

देशात अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असतांना आजच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती. त्या वेळी या तज्ञांनी असा सूर का आळवला नाही ? तेव्हा हे तज्ञ मूग गिळून गप्प का बसले होते ?

व्यक्त आणि अव्यक्त !

कोण काय बोलतो, कोण काय सांगतो, यापेक्षा राष्ट्रीय दृष्टीने काय योग्य हे कोणतीही भीड न बाळगता सांगता येणे आवश्यक असते. अन्यथा त्यांचे हसेच होणार किंवा जनतेच्या रोषाला तरी सामोरे जावे लागणार, हे येथे नमूद करावेसे वाटते.

चीनमध्ये उघूर मुसलमान महिलांवर होत आहेत सामूहिक बलात्कार ! 

एरव्ही जगात कुठेही जरी इस्लामच्या विरोधात काही झाले, तर इस्लाम खतरे में हैची आरोळी ठोकणारे चीनमध्ये त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांवर मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !