पुणे महापालिकेचा ५ अरुंद रस्त्यांवरही सायकल मार्ग विकसित करण्याचा घाट

पूर्वी चालू केलेली सायकल योजना बंद का पडली, याचा अभ्यास महापालिकेने करणे अपेक्षित आहे.

समर्थ रामदासस्वामी यांच्या चित्ररथाचा समावेश देहली येथील संचलनात न केल्याने निषेध

देहली येथे झालेल्या संचलनातील चित्ररथात महाराष्ट्रातील संतांसमवेत संत रामदासस्वामी यांना स्थान न दिल्याने आम्हा भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

कोरोना साथीच्या काळात सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश !

आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे दायित्व महापालिकेवर असतांना त्या पुरवू न शकणे हा अक्षम्य अपराध आहे.

बारामतीतील शासकीय आणि खासगी कार्यालये, रुग्णालये यांच्या अग्नीशमन यंत्रणेची दुरवस्था

आगीसारख्या जीवघेण्या समस्येविषयी शासकीय रुग्णालये आणि कार्यालये येथील अधिकारी निष्काळजी असतील, तर संबंधितांंना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमांचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणार ! – केंद्र सरकार  

‘ओटीटी’ अ‍ॅप्सवर आतापर्यंत अनेक वेब सिरींजमधून हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान केला गेला आहे.

बलुची लोकांचे आंदोलन आणि भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी चीनकडून माझी नियुक्ती ! – पाकचे सैन्यप्रमुख जनरल अयमान बिलाल यांची स्वीकृती

यातून पाकिस्तान चीनला विकला गेला आहे, असेच स्पष्ट होते ! पुढे चीनने पाकच्या सैन्याला भारताच्या विरोधात युद्ध करण्यास प्रवृत्त केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

देहलीतील इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटासाठी सैन्य वापरत असलेल्या स्फोटकाचा वापर

इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटासाठी ‘पी.ई.टी.एन्.’ प्रकारची स्फोटके वापरण्यात आल्याचे सुरक्षादलातील सूत्रांनी सांगितले. ही स्फोटके सैन्याकडून वापरली जाणारी स्फोटके आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे महाराज संतपदी विराजमान !

धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.

‘सनातन प्रभात’च्या आवृत्त्यांचे पुन:श्‍च हरिओम !

कोरोनाचे संकट काहीसे अल्प झाल्याने १० मासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी २०२१ चा अंक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने प्रारंभ झालेली ही घौडदौड वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत चालूच रहाणार आहे ! – संपादक

देहलीमधील हिंसाचारामध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान ! – पंतप्रधान मोदी

ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दु:खी आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केले; मात्र त्यांनी शेतकरी आंदोलनाचा कुठलाही उल्लेख केला नाही.