किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवले !

राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

प्रत्येकाने मातृशक्तीला जागृत केल्यास देश प्रगती करेल ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

१७ फेब्रुवारी या दिवशी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस्.एन्.डी.टी.) महिला विद्यापिठाच्या ७० व्या वार्षिक दीक्षांत समारोह सोहळ्यात मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

बारामती (पुणे) येथील ए.टी.एम्.च्या रकमेत ३ कोटींचा अपहार

सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लि. विविध अधिकोशांच्या ए.टी.एम्.मध्ये रक्कम भरण्याचे काम करते. संबंधित ए.टी.एम्.ला खोट्या नोंदी करून कॅश बॅलन्सिंग रिपोर्टमध्ये त्या रकमा दाखवून आरोपींनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

(म्हणे) ईडीच्या चौकशा लावण्यामागे फडणवीसांचा हात !

महाराष्ट्रात भाजपला अडचणीच्या ठरू शकणार्‍यांविरुद्ध आणि भाजपच्या विरोधात भूमिका असणार्‍यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशा लावल्या जात आहेत. ईडी आणि सीबीआय यांचा राजकीय हेतुने वापर करणार्‍यास प्रतिबंध करणारा कायदा राज्यात महाविकास आघाडी सरकार आणणार आहे.

खर्रा खाण्याच्या व्यसनावरून पत्नीला घटस्फोट दिला जाऊ शकत नाही ! – नागपूर खंडपिठाचा निर्णय

पत्नी खर्रा खाते म्हणून येथील एका शंकर नावाच्या व्यक्तीने न्यायालयात अर्ज केला होता, त्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.

मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागातील २ लाचखोर निरीक्षकांसह एक इसम कह्यात

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !

कह्यात घेतलेल्या धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे निवेदन !

शरजील उस्मानीचे वक्तव्य प्रकरण आणि देहली येथील हिंदुत्ववादी रिंकू शर्मा हत्या प्रकरण !

मडगाव येथील कार्निव्हल मिरवणुकीतही कोरोना महामारीसंबंधीच्या नियमांचे पुन्हा सर्रासपणे उल्लंघन

‘खा, प्या आणि मजा करा’, हा संदेश देणारी कार्निव्हल मिरवणूक अशI पाश्‍चात्त्यांचे चैनी उत्सव साजरे केल्यावर जनता राष्ट्रासाठी कसला त्याग करणार ?