‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट आता ‘ॲपल टीव्ही’, ‘बूक माय शो’, ‘यू ट्यूब’ या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झाला आहे.
हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट आता ‘ॲपल टीव्ही’, ‘बूक माय शो’, ‘यू ट्यूब’ या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झाला आहे.
‘कांतारा : चॅप्टर १’ या चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात रणवीर सिंह यांनी चित्रपटातील ‘दैवा’ या पात्राची नक्कल केली होती. त्याने दैवाचा उल्लेख ‘स्त्री भूत’ असा केला होता. या विधानामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून रणवीर सिंह यांच्या विरोधात कर्नाटकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
चित्रपटात यादव समाजातील तरुणी आणि मुसलमान तरुण यांच्यातील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. मुसलमान तरुणी आणि हिंदु तरुण असा चित्रपट काढण्याचे धाडस हिंदु निर्माते, दिग्दर्शक का दाखवत नाहीत ?
‘घूसखोर पंडत’ (भ्रष्टाचारी पंडित) चित्रपटावरून सर्वाेच्च न्यायालयाने निर्मात्याला सुनावले
चित्रपटातून एक खोटे स्वामी उभे करून लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा दाखवला जाणे, याचाच अर्थ हिंदु म्हणावे तितके जागृत झालेले नाहीत. याकरताच सर्वसमावेशक हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
संयम आणि नीतीमत्ता शिकवणारे मनाचे श्लोक आणि विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देणारा चित्रपट हे परस्परविरोधी असतांना हिंदूंच्या धार्मिक भावनांविषयी मांजरेकर यांना काहीच देणेघेणे नाही, असेच म्हणावे लागते !
‘मनाचे श्लोक’ असे नाव देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावलेल्या चित्रपटाला नामांतरानंतरही हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
सहिष्णू हिंदु समाजाला भडकवण्याचे कार्य करणार्या चित्रपटसृष्टीतील उपटसुंभांना उलटे टांगून मिरचीची धुनी द्यावी, अशी इच्छा होते.
‘मनाचे श्लोक’ म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येते ते श्री समर्थांचे हातात लेखणी असलेले तेजस्वी रूप ! समर्थांनी ‘दासबोध’ ग्रंथ लिहिला, तसेच मनुष्याच्या जीवनात सर्वांत महत्त्वाचे कार्य करणारे ते मन, अशा या ‘मनाचे श्लोक’ लिहून समस्त मानवजातीवर कृपा केली आहे.
हा चित्रपट आताच्या पिढीसमोर काय आदर्श ठेवत आहे ? निर्मात्याने चित्रपटातून एखादा चांगला संदेश दिलाच पाहिजे, हे बंधन नाही; पण किमान ‘वोकिझम्’ला तरी तुम्ही प्रोत्साहन देऊ नका. विवाह आणि कुटुंब संस्था यांवर तरी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका.