KANTARA Controversy : ‘कांतारा’च्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते रणवीर सिंह यांची क्षमायाचना स्वीकारली !

KANTARA Controversy : ‘कांतारा’च्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते रणवीर सिंह यांची क्षमायाचना स्वीकारली !

‘कांतारा : चॅप्टर १’ या चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात रणवीर सिंह यांनी चित्रपटातील ‘दैवा’ या पात्राची नक्कल केली होती. त्याने दैवाचा उल्लेख ‘स्त्री भूत’ असा केला होता. या विधानामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून रणवीर सिंह यांच्या विरोधात कर्नाटकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

‘यादव जी की लव स्टोरी’चे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या विरोधात गुन्हा नोंद

‘यादव जी की लव स्टोरी’चे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या विरोधात गुन्हा नोंद

चित्रपटात यादव समाजातील तरुणी आणि मुसलमान तरुण यांच्यातील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. मुसलमान तरुणी आणि हिंदु तरुण असा चित्रपट काढण्याचे धाडस हिंदु निर्माते, दिग्दर्शक का दाखवत नाहीत ?

Ghooskhor Pandat : पालटलेले नाव कळवल्याखेरीज चित्रपट प्रदर्शित करण्यास अनुमती दिली जाणार नाही ! – Supreme Court

Ghooskhor Pandat : पालटलेले नाव कळवल्याखेरीज चित्रपट प्रदर्शित करण्यास अनुमती दिली जाणार नाही ! – Supreme Court

‘घूसखोर पंडत’ (भ्रष्टाचारी पंडित) चित्रपटावरून सर्वाेच्च न्यायालयाने निर्मात्याला सुनावले

चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु धर्मावर आघात चालूच !

चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु धर्मावर आघात चालूच !

चित्रपटातून एक खोटे स्वामी उभे करून लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा दाखवला जाणे, याचाच अर्थ हिंदु म्हणावे तितके जागृत झालेले नाहीत. याकरताच सर्वसमावेशक हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘चित्रपटाचे नाव पालटायला नको होते !’ – महेश मांजरेकर

(म्हणे) ‘चित्रपटाचे नाव पालटायला नको होते !’ – महेश मांजरेकर

संयम आणि नीतीमत्ता शिकवणारे मनाचे श्लोक आणि विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देणारा चित्रपट हे परस्परविरोधी असतांना हिंदूंच्या धार्मिक भावनांविषयी मांजरेकर यांना काहीच देणेघेणे नाही, असेच म्हणावे लागते !

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर नाव पालटलेल्या ‘तू बोल ना’ चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर नाव पालटलेल्या ‘तू बोल ना’ चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ

‘मनाचे श्लोक’ असे नाव देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावलेल्या चित्रपटाला नामांतरानंतरही हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य कि हिंदु भावनांचा अपमान करण्याचे परवाने ?

अभिव्यक्तीस्वातंत्र्य कि हिंदु भावनांचा अपमान करण्याचे परवाने ?

सहिष्णू हिंदु समाजाला भडकवण्याचे कार्य करणार्‍या चित्रपटसृष्टीतील उपटसुंभांना उलटे टांगून मिरचीची धुनी द्यावी, अशी इच्छा होते.

समर्थांच्या भक्तीची शक्ती !

समर्थांच्या भक्तीची शक्ती !

‘मनाचे श्लोक’ म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येते ते श्री समर्थांचे हातात लेखणी असलेले तेजस्वी रूप ! समर्थांनी ‘दासबोध’ ग्रंथ लिहिला, तसेच मनुष्याच्या जीवनात सर्वांत महत्त्वाचे कार्य करणारे ते मन, अशा या ‘मनाचे श्लोक’ लिहून समस्त मानवजातीवर कृपा केली आहे.

विवाह आणि कुटुंब संस्कृती यांवर आक्रमण करणारा ‘मना’चे श्लोक’ चित्रपट !

विवाह आणि कुटुंब संस्कृती यांवर आक्रमण करणारा ‘मना’चे श्लोक’ चित्रपट !

हा चित्रपट आताच्या पिढीसमोर काय आदर्श ठेवत आहे ? निर्मात्याने चित्रपटातून एखादा चांगला संदेश दिलाच पाहिजे, हे बंधन नाही; पण किमान ‘वोकिझम्’ला तरी तुम्ही प्रोत्साहन देऊ नका. विवाह आणि कुटुंब संस्था यांवर तरी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका.

धर्मासाठी माझ्यावर कितीही गुन्हे नोंद झाले, तरी त्याची पर्वा मी बाळगत नाही ! – सौ. उज्ज्वला गौड, भाजप

धर्मासाठी माझ्यावर कितीही गुन्हे नोंद झाले, तरी त्याची पर्वा मी बाळगत नाही ! – सौ. उज्ज्वला गौड, भाजप

चित्रपटाचा जो ‘ट्रेलर’दाखवला आहे, त्याच्या शेवटच्या १० सेकंदांमध्ये मनाचे श्लोकाची चाल दिली आहे आणि चित्रपटांमध्येही अनेक ठिकाणी मनाच्या श्लोकाची जी चाल आहे, त्याला वाईट शब्दांमध्ये घेण्यात आले आहे.