Uday Samant on Chhaava Controversy : ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होणारे दृश्य काढले ! – मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत
इतिहासप्रेमींनी केलेल्या विरोधाचा परिणाम !
इतिहासप्रेमींनी केलेल्या विरोधाचा परिणाम !
राष्ट्रगीताच्या संदर्भात मी जे बोललो आहे, तो राष्ट्रगीताचा अवमान नसून ते विश्लेषण आहे. इतिहासाचे संशोधन व्हायला हवे. राष्ट्रगीतातून देशाची स्तुती व्हावी, ही माझी मागणी आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदुत्वाला झोडपणे आणि ‘हिंदुत्वाच्या विरोधात बोलणे’, हाच पुरोगामीपणा रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !
खरेतर ब्रह्मदेव हे आदिपुरुष आहेत. प्रभु श्रीराम श्रीविष्णूचे सातवे अवतार आहेत. त्यांना आदिपुरुष संबोधून नवीन पिढीला आधीच्या ६ अवतारांचा विसर पडेल, असे हे हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे.
आपल्या येथील महाविद्यालये ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’, ‘अलीगढ मुस्लीम विद्यापीठ’ होऊ नयेत, यासाठी सर्वांनी संघभावाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
हिंदु धर्म, धर्मग्रंथ आणि देवता यांचा अवमान करणारे चित्रपट काढणे आणि ते प्रसारित करणे या मागे आंतरराष्ट्रीय कट असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले !
चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या सदस्यांच हिंदु धर्माचा अभ्यास आहे का ? हिंदु धर्माविषयी आस्था आहे का ? हे केंद्र सरकारने पहायला हवे आणि अशाच लोकांची तेथे नेमणूक केली पाहिजे !
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणीचे उपतहसीलदार मृत्यूंजय डंगी यांना देण्यात आले.
अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान निर्मित ‘महाराज’ या चित्रपटात जाणीवपूर्वक हिंदु संतांना दुराचारी, गुंड, वासनांध दाखवले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणण्याविषयी १२ जून या दिवशी पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले.
चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात तात्काळ बंदी आणावी