मकर राशीतील ७ ग्रहांच्या मिलनामुळे भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते ! – ज्योतिषांचा दावा

९ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. या परिस्थितीत भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते. राजकीय गोंधळदेखील पहायला मिळू शकतो. अपघातांची संख्या आणि महागाई वाढू शकते.

केरळमध्ये सत्तेत आलो, तर लव्ह जिहादविरोधी कायदा बनवू ! – भाजप

भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

राजकारण्यांना वगळून शांततापूर्ण, कायदेशीर आणि सर्वसमावेशक धर्मचळवळ प्रारंभ करण्याचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

जगात जेथे हिंदू नाहीत, अशा ठिकाणी मुसलमान एकमेकांशी लढून संपत आहेत ! – काँग्रेसी नेते गुलाम नबी आझाद

गुलाम नबी यांना हे सत्य सांगायला इतकी वर्षे का लागली ? असे किती मुसलमान नेते आहेत ज्यांना ही वस्तूस्थिती ठाऊक आहे; मात्र ते सत्य कधीही बोलत नाहीत ? ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता यावर बोलतील का ?

बदायू (उत्तरप्रदेश) येथे मंदिराच्या वृद्ध पुजार्‍याची हत्या

राज्यात २० दिवसांत दुसरी घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना मंदिराच्या पुजार्‍याची हत्या घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्‍या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्‍या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोरया गोसावींना दिली होती ९२ एकर इनामी भूमी !

छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ पत्रांतून ते साधू-संतांचा योग्य सन्मान करायचे, हे पुन्हा एकदा सिद्ध ! आजचे राजकारणी हिंदु संतांवर टीका-टिप्पणी करतात, शंकराचार्य यांच्यासारख्या हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना विनाकारण कारागृहात डांबतात !

चीनकडून एका बाजूला चर्चा आणि दुसर्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्धसाहित्य तैनात !

चीन विश्‍वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

पंजाब येथील खलिस्तानी आतंकवाद्याला नांदेड येथे अटक

हिंदु संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव ! हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना आता जिहादी आतंकवाद्यांच्या पाठोपाठ खलिस्तानी आतंकवाद्यांचा धोका आहे, हे लक्षात घ्या !

शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे झालेली श्रीवर्धन (जिल्हा रायगड) येथील पेशवे स्मारकाची दुरवस्था !

पेशव्यांच्या पराक्रमाचे स्मरण करतांना त्यांचे मूळ म्हणजे श्रीवर्धन येथील त्यांच्या स्मारकाची विदारक स्थिती प्रकर्षाने लक्षात आली. या स्मारकाची ही विदारक स्थिती दूर करून त्याचा सन्मान जपला जाण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांना आदरांजली ठरेल.