कवी नारायण सुर्वे यांच्या घरी चोरलेला माल परत करून चोराची क्षमायाचना !
जेव्हा चोराला समजले की, हे कवी नारायण सुर्वे यांचे घर आहे, तेव्हा त्याने चोरलेली वस्तू परत ठेवून क्षमायाचना करणारी चिठ्ठी तिथे लिहून ठेवली.
जेव्हा चोराला समजले की, हे कवी नारायण सुर्वे यांचे घर आहे, तेव्हा त्याने चोरलेली वस्तू परत ठेवून क्षमायाचना करणारी चिठ्ठी तिथे लिहून ठेवली.
बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
खारघर वसाहतीलगत असणार्या पेठ गावात १० जुलै या दिवशी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियनधारी टोळीतील चौघे जण फिरतांना सीसीटीव्हीमध्ये दिसले. या दिवशी त्यांनी अनेक घरांत चोर्या केल्या.
कर्वे रस्त्यावरील बंगल्यातील खिडकीचे गज वाकवून घरातील १३ लाख ८४ सहस्र रुपयांचे सोने आणि हिरे यांचे दागिने चोरून नेले होते. ही घटना नुकतीच उघडकीस आली.
गाझीपूर जिल्ह्यातील देवरिया आणि सब्बलपूर खुर्द गावात असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मंदिरांत चोर्या झाल्या. दोन्ही घटनांमध्ये देवीच्या मूर्तीला अर्पण केलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.
गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंदिरांमधील चोर्यांचे प्रमाण वाढले असून चोरांना कायद्याचा धाक नसल्याचे हे लक्षण आहे ! तरी या संदर्भात पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे !
वाढत्या सायबर चोरीवर पोलीस नियंत्रण कसे मिळवणार आहेत ?
पोलिसांनी जप्त केलेल्या ३ ठासणीच्या बंदुका सापडत नसल्याने प्रकरणी तब्बल २३ वर्षांनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञातांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढत असूनही पोलीस प्रशासन निष्क्रीय का आहे ? अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात अशा घटना कधी घडल्यास पोलीस शांत बसतील का ?
प्रयागराज महाकुंभ पर्वात हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची उत्तरप्रदेश शासनाने व्यापक व्यवस्थाही करावी, ही अपेक्षा !