Artificial Sand Production : १०० टक्के कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन देणार !

अनेक तक्रारी प्रविष्ट करूनही आणि गुन्हे नोंदवूनही राज्यातील वाळू चोरीच्या घटना न्यून होतांना दिसत नाहीत. वाळू चोरतांना वाळूमाफियांनी शासकीय अधिकार्‍यांवर ट्रक घातल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत.

वेताळबांबर्डे येथील २ मंदिरातील ३ दानपेट्या फोडल्या

तालुक्यातील देऊळवाडी, वेताळबांबर्डे येथील श्री देव लिंग मंदिर आणि श्री गणपति मंदिर या २ मंदिरांतील एकूण ३ दानपेट्या अज्ञातांनी फोडल्याचे ५ एप्रिल या दिवशी सकाळी उघड झाले.

भोकर (ता. श्रीरामपूर) गावातील श्री रेणुकामाता मंदिरामध्ये दानपेटीची चोरी !

हिंदूंच्या मंदिरांमध्ये वारंवार चोर्‍या होणे, हे पोलिसांची अकार्यक्षमता दशर्वते ! मंदिरांमध्ये वारंवार चोर्‍या होत असतांना त्या रोखू न शकणे, पोलिसांना लज्जास्पद !

करणी केल्याचे सांगून सोन्याचे दागिने चोरले !

घरावर करणी केल्याचे सांगून नीळकंठ सूर्यवंशी याने एका महिलेचे साडेतीन तोळे सोने चोरले. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे.

संबंधित प्राध्यापकाचे निर्दाेषत्व सिद्ध होण्याची शक्यता

गोवा विद्यापिठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याच्या प्रकरणी विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Karad Krishnamai Mandir Theft : कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिरात चोरी

कृष्णामाई मंदिरात वारंवार चोरी होत असूनही येथे सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले गेले नाहीत ? यातून प्रशासनाला हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण व्हावे, असे वाटत नाही, असे हिंदूंनी समजायचे का ?

नंदुरबार येथे केदारेश्‍वर मंदिरातील दानपेटीची चोरी !

भाजपच्या राज्यातही हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे अपेक्षित नाही ! चोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

शाहूनगरमध्ये बुरखाधारी महिलेने २.५ तोळे सोन्याचे गंठण पळवले !

धर्मांधांच्या जोडीला आता बुरखाधारी महिलाही गुन्हेगारी जगतात पुढाकार घेत असणे राष्ट्रासाठी धोकादायक ! अशा महिलांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

संगमनेर (अहिल्यानगर) येथील मंदिरातून दागिन्यांसह ५० लाख रुपयांची चोरी !

तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात नान्नज दुमाला या गावाजवळील काकडवाडी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरातून ९ मार्चला देवीच्या ५० तोळे सोन्याच्या आणि अडीच किलो चांदीच्या दागिन्यांसह ५० लाख रुपयांची चोरी झाली.

यवतमाळ जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रतिदिन चोरी !

सुरक्षारक्षकांची पदे आणि पोलीस चौक्यांची मान्यता असतांनाही त्यांची पूर्तता न करता प्रवाशांना वार्‍यावर सोडणारी प्रशासनव्यवस्था काय कामाची ?