महाराष्ट्रात १५ महिन्यांत १० सहस्रांहून अधिक सायबर चोर्या !
जानेवारी २०२५ ते मे २०२६ या १५ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल १० सहस्र ५०५ सायबर चोर्या झाल्या आहेत. यात २ सहस्र ३७९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे; परंतु चोर्यांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय अल्प आहे.