आगरा (उत्तरप्रदेश) येथे महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार

आगरा (उत्तरप्रदेश) येथील एत्मादपूर परिसरात एक दांपत्य दुचाकीवरून जात असतांना तिघांनी त्यांना अडवले आणि जंगलात नेले. तेथे त्यांनी पतीला मारहाण करत त्याच्या समोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.

काश्मीरमधील स्थिती सामान्य, तर चीनमध्ये उघूर मुसलमानांवर अत्याचार चालूच !

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवाधिकाराविषयी सादर केलेल्या अहवालामध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये मात्र उघूर मुसलमानांवर अत्याचार होत आहेत.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून  दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी ! – विहिंप-बजरंग दल यांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

विशाळगडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे,

देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे पालटावीत !  

स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर देशद्रोह करणार्‍यांचीही नावे हटवून हुतात्मा चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांची नावे ठेवण्यात यावीत.  

विद्यार्थ्याला वसतीगृह व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून मारहाण !

रोहनच्या पाठीवर काठीचे वळ उमटले असून तो गंभीर घायाळ झाला आहे. शिक्षकांनी त्याला वर्गातच कोंडून ठेवले.

डेरवण (चिपळूण) येथील राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत मिरज-सांगली येथील केळकर स्मृती योगवर्गाच्या योगपटूंचे दैदिप्यमान यश !

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सनातनचा बालसाधक कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय ११ वर्षे) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कोरोनाची चुकीच्या पद्धतीने चाचणी केल्याने प्रयोगशाळा चालकाला अटक !

कायदेशीर अनुमती नसतांना रुग्णांची चुकीच्या पद्धतीने चाचणी केल्याने यशवंत लॅबोरेटरीचे मालक इनामदार यांना अटक

पत्रकारांनी कोरोना लस घेणे काळाची आवश्यकता ! – किशोर पाटील, कोकण विभागीय सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

ज्या पत्रकार बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तातडीने साहाय्य करावे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याला कांस्यपदक घोषित

क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वर्ष २०१५ नंतर २० टक्के घट झाल्यामुळे पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे.

कोटकामते ग्रामसेवकाला लाच स्वीकारतांना अटक

भ्रष्टाचार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यासह त्यांची सर्व संपत्ती जप्त केली, तर भ्रष्टाचार्‍यांना जरब बसेल !