नगरसेवक आक्रमक : शहरातील सर्व खोक्यांचे होणार सर्व्हेक्षण !
गरजूंना नाममात्र दरात व्यवसाय करण्यासाठी खोके दिलेले असतांना त्यांनी इतरांना ते अधिक भाड्याने दिल्याविषयी प्रशासन अनभिज्ञ कसे ? प्रशासन याची नियमित पडताळणी करत नाही का ?
गरजूंना नाममात्र दरात व्यवसाय करण्यासाठी खोके दिलेले असतांना त्यांनी इतरांना ते अधिक भाड्याने दिल्याविषयी प्रशासन अनभिज्ञ कसे ? प्रशासन याची नियमित पडताळणी करत नाही का ?
भौतिक प्रदूषणांच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक प्रदूषणाचाही अहवाल आता प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तशा प्रकारचा अहवाल प्रसिद्ध केला, तर अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देश, तसेच मध्यपूर्व येथील देश सर्वाधिक प्रदूषित आहेत, असेच निष्पन्न होईल !
प्रशासनाने उपाययोजनांचे आश्वासन देण्यासह भटक्या आणि आक्रमक कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस कृती आराखडा राबवून नागरिकांना सुरक्षित वातावरणात जगता येईल, अशी व्यवस्था निर्माण करावी !
महाराष्ट्रात १८.७ टक्के, कर्नाटक ११.७ टक्के, बंगाल ८.२ टक्के, देहली ७.७ टक्के, तमिळनाडू ७.१ टक्के, तेलंगाणा ६.७ टक्के आणि राजस्थानमध्ये २.५ टक्के घटस्फोटांचे प्रमाण आहे.
अमेरिकेतील सुशिक्षित आणि सुसंस्कृत हिंदू नेहमीच तेथील समाजाच्या उत्कर्षासाठी झटतात. असे असूनही त्यांच्यावर वर्णद्वेषी आक्रमणे करून त्यांची हेटाळणी होते, हे अमेरिकेसाठी लज्जास्पद !
देशातील दानाचा सर्वांत मोठा आधार सामान्य घरे आहेत. एकूण घरगुती दानाचा अंदाज प्रतिवर्षी ५४ सहस्र कोटी रुपये आहे. हा अभ्यास २० राज्यांमधील सर्वेक्षणावर आधारित आहे.
कोकणातील कातळशिल्पांचा शोध घेण्यासाठी आणि त्या विषयीचे संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ (जागतिक वारसा मंच) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
न्यायमूर्ती स्वामीनाथन् विनोदाने म्हणाले की, मी योग्य दीप लावत आहे ना ? कि हा सर्वेक्षणासाठीचा दगड आहे ? माझ्या सेवाकाळातील साडेचार वर्षे अजून शेष आहेत आणि त्या कालावधीपूर्वी माझे निलंबन होऊ नये.
चिंबल येथील प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ भागातील सर्वेक्षणावरून अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये २३ जानेवारी या दिवशी वाद निर्माण झाला आणि त्यामुळे २३ जानेवारीला सर्वेक्षण करण्यात आले नाही.
बांगलादेशात आता कुणीही सत्तेवर आला, तरी तो भारत आणि हिंदु द्वेषीच असणार, यात शंका नाही. त्यामुळे पश्चिमेला पाकिस्तान, तर पूर्वेला बांगलादेश या दोन्ही आघाड्यांवर भारताला लढावे लागणार आहे !