संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याची महिन्यातून एकदा जैविक आणि रासायनिक तपासणी करा !
साथीच्या रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि पंचायत समिती या विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी.
साथीच्या रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि पंचायत समिती या विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी.
हा चित्रपट म्हणजे ‘गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिमसारख्या अधोविश्वातील धर्मांध गुंडांच्या हातातील कठपुतळी बनलेल्या आणि धर्मांधांची तळी उचलण्यासाठी आतंकवाद्यांना हिंदु नावे देऊन त्यांना अपकीर्त करणार्या ‘बॉलिवूड’करांना ‘भगवे प्रत्युत्तर’च आहे !
‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था ॥’, . . . एकूणच पैसा आणि केवळ स्वत:चे ‘करियर’ यांसाठी धडपडणार्या तरुण पिढीला ‘स्वराज्य’ आणि ‘स्वधर्मनिष्ठा’ शिकवणारा हा छावा सहकुटुंब अवश्य पहाण्यासारखा आहे !
घुमट पृथ्वीराज चौहान याच्या काळात पुन्हा बांधला, असे म्हटले जाते. भिंतींवर लावलेले प्लास्टर त्या बनवलेल्या साहित्याला लपवते. मुसलमानांनी ज्यांवर हिंदु धार्मिक चिन्हे होती तेथे प्लास्टार लावले आहे.
देहलीच नाही, तर संपूर्ण देशात ही स्थिती होत आहे. जर आताच काही केले नाही, तर भारताचा उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याखेरीज रहाणार नाही.
ही स्थिती दयनीय आहे. सर्वच जिल्ह्यांतील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर प्रयत्न करणे अपेक्षित आहेत !
तालुक्यातील नाणोस गावात एका खाण आस्थापनाने ग्रामपंचायतीला लेखी पत्र न देता अवैधरित्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम चालू केले आहे.
चीनमधील एच्.एम्.पी.व्ही.चा पहिला रुग्ण भारतात आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. सर्दी आणि खोकला यांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छतेची नियमावली पाळण्याची सूचनाही महाराष्ट्र सरकारने दिली आहे.
पाकिस्तानशी कोणकोणत्या भारतीय गुंडांचे संबंध आहेत आणि ते भारतात काय कारवाया करू शकतात, करत आहेत, याची माहिती गुप्तचरांना आधीच का मिळत नाही ?
देशाच्या आर्थिक राजधानीत हवेचे प्रदूषण रोखता न येणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !