संपादकीय : श्रीलंका दौर्याचे फलित !
भारत महासत्ता बनणे, हे सर्वच समस्यांवरील रामबाण उत्तर आहे, हे भारतीय शासनकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक !
भारत महासत्ता बनणे, हे सर्वच समस्यांवरील रामबाण उत्तर आहे, हे भारतीय शासनकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक !
पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केले होते सूत्र
पंतप्रधान मोदी यांची श्रीलंका दौर्यात मागणी
भारत या समस्येवर उपाय का काढत नाही ? सरकारी यंत्रणेकडे इच्छाशक्ती नाही का ? आणखी किती वर्षे हे चालू रहाणार आहे ?
कोणत्याही क्षेत्रात गुन्हेगारी करण्यामध्ये देशातील अल्पसंख्यांकच बहुसंख्य असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही घटना ! अशांना फाशी देण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे !
श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे संपूर्ण देश अंधारात गेल्याचा प्रकार ९ फेब्रुवारीला घडला. श्रीलंकेच्या सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार झाला.
सध्या भारताच्या साहाय्यामुळे जगणार्या श्रीलंकेला असे करण्याचे धाडस कुठून येते ? भारत ज्यांना साहाय्य करतो ते भारतावर का उलटतात ? भारत नेभळटाप्रमाणे वागतो आणि आत्मघातकी गांधीगिरी करतो का ?, असे प्रश्न उपस्थित होतात !
श्रीलंकेच्या नौदलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अवैध मासेमारी केल्याच्या प्रकरणी ३४ भारतीय मासेमारांना अटक केली आणि भारतीय मासेमारांच्या ३ नौकाही जप्त केल्या आहेत.
भारत आणि श्रीलंका संबंधांचे मूळ संस्कृतीमध्ये आहे. जेव्हा भारताने पाली भाषेला ‘अभिजात भाषे’चा (समृद्ध भाषा) दर्जा दिला, तेव्हा श्रीलंकेत त्याचा आनंद साजरा झाला.
राष्ट्रपती झाल्यानंतर ते २ दिवसांच्या भारताच्या दौर्यावर आले आहेत. त्यांनी येथे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. त्या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.