संपादकीय : श्रीलंका दौर्‍याचे फलित ! 

भारत महासत्ता बनणे, हे सर्वच समस्यांवरील रामबाण उत्तर आहे, हे भारतीय शासनकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक !

Sri Lanka Released Indian Fishermen : श्रीलंकेने ११ भारतीय मासेमारांना सोडले

पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केले होते सूत्र

PM Modi Sri Lanka Visit : श्रीलंकेने भारतीय मासेमारांची तात्काळ सुटका करावी !

पंतप्रधान मोदी यांची श्रीलंका दौर्‍यात मागणी  

Indian Fishermen Arrested By Sri Lanka : श्रीलंकेच्या नौदलाकडून ११ भारतीय मासेमारांना अटक  

भारत या समस्येवर उपाय का काढत नाही ? सरकारी यंत्रणेकडे इच्छाशक्ती नाही का ? आणखी किती वर्षे हे चालू रहाणार आहे ?

Srilankan Intruders : ६ महिन्यांत ३ सहस्र श्रीलंकन नागरिकांची भारतात घुसखोरी !

कोणत्याही क्षेत्रात गुन्हेगारी करण्यामध्ये देशातील अल्पसंख्यांकच बहुसंख्य असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही घटना ! अशांना फाशी देण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे !

श्रीलंकेत एका माकडामुळे देशाचा वीजपुरवठा ३ घंटे खंडित !

श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे संपूर्ण देश अंधारात गेल्याचा प्रकार ९ फेब्रुवारीला घडला. श्रीलंकेच्या सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार झाला.

Sri Lankan Navy Firing Indian Fisherman : श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मासेमारांवर गोळीबार : ५ जण घायाळ

सध्या भारताच्या साहाय्यामुळे जगणार्‍या श्रीलंकेला असे करण्याचे धाडस कुठून येते ? भारत ज्यांना साहाय्य करतो ते भारतावर का उलटतात ? भारत नेभळटाप्रमाणे वागतो आणि आत्मघातकी गांधीगिरी करतो का ?, असे प्रश्न उपस्थित होतात !

Sri Lanka Arrested Fishermen : श्रीलंकेने ३४ भारतीय मासेमारांना केली अटक !

श्रीलंकेच्या नौदलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अवैध मासेमारी केल्याच्या प्रकरणी ३४ भारतीय मासेमारांना अटक केली आणि भारतीय मासेमारांच्या ३ नौकाही जप्त केल्या आहेत.

श्रीलंकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष अनुरा कुमारा दिसानायके आणि भारत-श्रीलंका यांच्‍यातील द्विपक्षीय संबंध

भारत आणि श्रीलंका संबंधांचे मूळ संस्‍कृतीमध्‍ये आहे. जेव्‍हा भारताने पाली भाषेला ‘अभिजात भाषे’चा (समृद्ध भाषा) दर्जा दिला, तेव्‍हा श्रीलंकेत त्‍याचा आनंद साजरा झाला.

Srilankan President Assured India : श्रीलंकेच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधात होऊ देणार नाही !

राष्ट्रपती झाल्यानंतर ते २ दिवसांच्या भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी येथे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. त्या वेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले.