सातारा येथे झाडे नष्ट करणार्‍यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !

आम्ल टाकून झाडे नष्ट करणार्‍यांची विकृती ठेचण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

संपादकीय : वाढता वाढता वाढे…!

निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्याशी जुळवून घेण्याची कला मानवाने आत्मसात केली, तरच त्याचा उत्कर्ष शक्य !

अनुमतीपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘मेट्रो इको पार्क’मध्ये अवैधरीत्या वृक्षतोड केली असल्याचा आरोप !

निवडणूक आयोगाचे गोदाम बांधण्यासाठी रावेत येथील ‘मेट्रो इको पार्क’मधील वृक्षतोड करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे केली आहे.

CSE Report On Environment : देशात पर्यावरणविषयक १ लाख २५ सहस्रांहून अधिक तक्रारींची नोंद – ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’

देशातील पर्यावरणाचा विनाश होत असतांना त्याविषयी भारतीय जागृत नाहीत आणि कोणतेही सरकार अन् राजकीय पक्ष याविषयी जनतेला युद्धपातळीवर जागृत करत नाही, हे लज्जास्पद !

खराडी (पुणे) येथे मुठा नदीवर डासांचे वादळ आल्याचे चलचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित !

गणेशोत्सव काळात नदी प्रदूषित होईल, असे सांगत श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणारे तथाकथित पर्यावरणवादी अशा घटनांवर काहीच बोलत नाहीत, हेही हिंदूंनी लक्षात घ्यावे !

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.

Noise Pollution : गोव्यात ध्वनीप्रदूषणाचा मारा सहन करत सागरी कासवाच्या मादीने घातली ९८ अंडी !

समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते अणि त्यात अंडी घालून निघून जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ध्वनीप्रदूषण वाढले आहे. किनारी भागात सर्वत्र लखलखणारे दिवे आणि विद्युत् रोषणाई दिसते.

पुणे येथे पवना नदी प्रदूषण मुक्तीचा संकल्प !

पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देऊन जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी ‘हरितग्राम’ चळवळ आवश्यक ! – धीरज वाटेकर, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते

‘तंत्रचळ’ लागलेल्या आजच्या पिढीच्या जगण्याचा वेग भयंकर आहे. माणसाचे व्यक्तीगत आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे. डिजिटल क्रांतीने केलेला धडाका सोसवेनासा झाला आहे.

भारताला चीन आणि अमेरिका या देशांच्या श्रेणीत बसवणे अस्वीकारार्ह ! – पीटर लिसे, युरोपियन संसदेचे ज्येष्ठ सदस्य

कार्बन उत्सर्जन अल्प करणे, हे जगासमोरील मोठे आव्हान आहे. भारत, अमेरिका आणि चीन यांसारखे देश हे हवामान पालट आणि पर्यावरण वाचववणे यांसारख्या लढाईत अनेकदा एकत्र उभे ठाकलेले दिसतात.