गायरान भूमी वाचवण्यासाठी न्यायालयात जाणार ! – पर्यावरणप्रेमी संघटना

जिल्ह्यातील गायरान भूमी वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कराड ते सातारा अशी पदयात्रा काढली होती. आता क्रांतीदिनापासून मंत्रालयावर दुचाकी वाहनफेरी काढण्यात येणार आहे.

अग्नीकाष्ठासह दहनासाठीचे साहित्य विनामूल्य ! – सुधीर एकांडे, वैकुंठधाम सुधार समिती

पर्यावरण रक्षण हा उद्देश ठेवून वैकुंठधाम सुधार समिती आणि कराड नगरपालिका यांच्या सहकार्याने दहनासाठी मोठ्या प्रमाणात होणार्‍या वृक्षतोडीला आळा बसावा; म्हणून काही उपक्रम हातात घेण्यात आले होते.

पर्यावरणाच्या प्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम आणि उपाययोजना !

पूर्वीच्या काळी पर्यावरण शुद्ध होते. भरपूर झाडे होती. लोकसंख्या अल्प होती, प्रवासासाठी गाड्या, रेल्वे किंवा विमाने नव्हती. घरे सेंद्रिय वस्तू म्हणजे माती, दगड यांपासून बनवली जात असत.

संपादकीय : पर्यावरणपूरक नव्हे विरोधक !

होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्‍या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?

British Hindus Most Eco-Friendly : सर्व धर्मियांमध्ये हिंदू सर्वाधिक पर्यावरणपूरक कृती करतात !

हिंदूंना ‘पर्यावरणपूरक’ होण्याचा उपदेश करणार्‍यांना आता ब्रिटनचा हा अहवाल दाखवून जाब विचारला पाहिजे !

MLA Waheed Para : (म्हणे) ‘अमरनाथ यात्रेसाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्यांमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते !’

पर्यावरणाची हानी केवळ हिंदूंच्या सणांच्या किंवा यात्रेच्या संदर्भातच होत असल्याची ओरड नेहमी कशी होते ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कुणी पर्यावरणाची हानीचा प्रश्न उपस्थित करत नाही?

पुणे येथील बालभारती-पौड फाटा रस्ता विकासाचा मार्ग मोकळा !

महापालिकेने वाहतुकीचा प्रश्न आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. आवश्यकता भासल्यास पर्यावरण विभाग आणि वन विभाग यांची अनुमती घ्यावी, असा निकाल देत याचिका निकाली काढली.

प्लास्टिकमुक्त गड होण्यासाठी शिवनेरीवर १२ सहस्र लिटर क्षमतेचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्लांट होणार !

पर्यटकांना गडावर प्लास्टिकची बाटली न्यायची असल्यास त्याची रितसर नोंदणी करून ५० रुपये अनामत रक्कम भरून न्यावी लागणार आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभमेळ्यात नि:शुल्क रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती !

‘ट्रीमॅन’ (वृक्ष पुरुष) नावाने ओळखले जाणारे पुरुषोत्तम गुप्ता यांनी महाकुंभमेळ्यात आलेल्या भाविकांना स्वखर्चाने १ सहस्र रोपे वाटप केली आहेत, त्याचबरोबर ते पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करत आहेत.

शिवाजी पार्क मैदानातील प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार ! – बृहन्मुंबई महानगरपालिका

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे प्रदूषण वाढत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करणार आहे.