पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

पुणे आणि कोकण विभागातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील (‘इकोसेन्सिटिव्ह झोन’मधील) शासकीय भाडेपट्टा भूमीवर अटींचा भंग करून अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या अनधिकृत बांधकामांची राज्यशासनाने गंभीर नोंद घेतली आहे.

धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court

धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court

धर्माच्या नावावर कुणालाही जलस्रोत प्रदूषित करण्याचा अधिकार नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने म्हटले. तिरुनवेली येथील तामिराबरणी नदीत मृतांचा अंत्यविधी आणि उत्तरकार्य करतांना मोठ्या प्रमाणावर कपडे आणि इतर वस्तू टाकल्या जातात.

उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !

उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !

उघड्यावर कचरा टाकणे रोखण्यासाठी बैठक झाली, हे चांगले झाले; पण प्रत्यक्ष कार्यवाही होईल तो सुदिन असेल !

विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार

विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार

विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास करून विद्यार्थी या कौशल्याच्या आधारावर भविष्यात स्वावलंबी होतील, या उद्देशाने ‘संजय स्कूल’ हा उपक्रम राबवत आहे.

भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

सध्या अनेक ठिकाणी शेतांमधील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. त्यामुळे मातीतील ओलावा न्यून होत असून भात लावणीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा घटत चालला आहे.

हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !

हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !

दुसर्‍या महायुद्धापासून जागतिक अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचे पूर्ण वर्चस्व राहिले आहे. केवळ सत्तापालट आणि लष्करी विस्तार अमेरिकेसाठी पुरेसा नव्हता, हे आतापर्यंतच्या लेखांमधून आपण वाचले आहे. आता पुढील भाग पाहूया . . .

पर्यावरणाचा र्‍हास !

पर्यावरणाचा र्‍हास !

सध्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती, रस्ते उभारत आहेत; पण हे सर्व करत असतांना आपण ज्या ‘निसर्गा’मुळे जिवंत आहोत, त्याला मात्र आपण नामशेष करत आहोत. पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.

पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी

पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी

गारठा आणि पावसाळा यांमुळे वाढलेली सांधेदुखी अन् पाठदुखी इत्यादी तक्रारींसाठी नेहमीच्या गोष्टी सगळ्यांना ठाऊक असतात; पण त्याचबरोबर ही ही काही सूत्रे लक्षात घ्या –

संपादकीय : उष्णतेचा कहर !

संपादकीय : उष्णतेचा कहर !

कोळसा, तेल आणि वायू यांच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे तापमान पूर्व-औद्योगिक काळाच्या तुलनेत अनुमाने १.४ अंश सेल्सियसने वाढले आहे.

संपादकीय : पश्चिम घाटाचे रक्षण करा !

संपादकीय : पश्चिम घाटाचे रक्षण करा !

निसर्गाचे रक्षण हे केवळ सरकारचे दायित्व नाही, ते प्रत्येक नागरिकाचे, विशेषतः हिंदु समाजाची समष्टी साधना आहे. हिंदु धर्मात निसर्ग, पर्वत आणि नद्या यांना ‘देवता’ मानले गेले आहे.