इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांचा पुणे, मुंबई यांसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बाँबस्फोटांचा कट !
भारतात जिहादी आतंकवाद्यांची पाळेमुळे किती खोल पसरली आहेत, हे यातून दिसून येते. हा आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !
भारतात जिहादी आतंकवाद्यांची पाळेमुळे किती खोल पसरली आहेत, हे यातून दिसून येते. हा आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !
ए.टी.एस्.ने गेल्या वर्षी पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या शहानवाज खान, महंमद युनूस महंमद याकू आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती.
गुजरातच्या किनार्यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !
अशांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली, तरच असे प्रकार थांबतील !
समुद्री किनार्यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक असून त्यांची तस्करी करणार्या इराणी नौकेतील ५ विदेशी व्यापार्यांनाही अटक करण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकातील अहेरी आगाराच्या बसमध्ये ७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १ वाजता ‘टिफिन बाँब’ (जेवणाच्या डब्यात ठेवण्यात आलेला बाँब) आढळून आला.
अशांना तत्परतेने कठोर शिक्षा मिळाल्यास इतरांवर वचक बसेल !
भारतात बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांशी संबंधित असलेल्या हुजेफ अब्दुल अजीज शेख याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर बंदी असलेल्या संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप आहे. अनेक खासगी आस्थापनांत त्याची भागीदारी आहे.
जिहादी आतंकवादीच नाही, तर खलिस्तानीही हिंदुद्वेषी कृत्ये करू लागले आहेत, हे लक्षात घेऊन सतर्क व्हा !
बाबरी पाडणार्या कारसेवकांवर टीका करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष श्रीराममंदिराच्या ठिकाणी घातपात करणार्या मुसलमान आतंकवाद्यांविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !