सरसंघचालकांविषयीचा आदेश न पाळणार्या तत्कालीन आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्याला गोवले !
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन्.आय.ए. न्यायालयात सुनावणी !’
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन्.आय.ए. न्यायालयात सुनावणी !’
दंगली हिंदूंमुळे नाही, तर मुसलमानांमुळे होत आहेत. त्यांना चित्रपटात दाखवलेले सत्य स्वीकारता येत नसल्याने ते दंगली घडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मौलाना मागणी का करत नाहीत ?
अशा देशद्रोह्यांना भर चौकात सर्वांसमोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे !
कोणत्याही क्षेत्रात गुन्हेगारी करण्यामध्ये देशातील अल्पसंख्यांकच बहुसंख्य असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही घटना ! अशांना फाशी देण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे !
फरीदाबाद येथे गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि फरीदाबाद विशेष कृती दल यांनी संयुक्त कारवाईत अब्दुल रहमान (वय १९ वर्षे) याला अटक केली. तो इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहे. तो अयोध्येतील रहाणारा आहे.
अशा प्रकारचे आतंकवादी भारतात घुसतात आणि मुसलमानांना प्रशिक्षण देऊन परतही जातात, हे भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लज्जास्पद !
या बांगलादेशी घुसखोरांचा इराकमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता. तिघांचीही तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आतंकवादीविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे.
बांगलादेशींचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! आतापर्यंत शहरात घुसखोरी केलेल्या ३५ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे.
बांगलादेशी महिला सापडल्याने स्थानिक पातळीवर त्यांना कोणीतरी साहाय्य करत आहे का ? याचा पोलिसांनी शोध घ्यावा.