Pakistan Honey Trap In UP : पाकला माहिती पुरवणार्‍या उत्तरप्रदेशातील शस्त्रास्त्र कारखान्यातील अधिकार्‍याला अटक

अशा देशद्रोह्यांना भर चौकात सर्वांसमोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे !

Srilankan Intruders : ६ महिन्यांत ३ सहस्र श्रीलंकन नागरिकांची भारतात घुसखोरी !

कोणत्याही क्षेत्रात गुन्हेगारी करण्यामध्ये देशातील अल्पसंख्यांकच बहुसंख्य असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही घटना ! अशांना फाशी देण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे !

ATS Arrested Terrorist : श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याचा कट उघड

फरीदाबाद येथे गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि फरीदाबाद विशेष कृती दल यांनी संयुक्त कारवाईत अब्दुल रहमान (वय १९ वर्षे) याला अटक केली. तो इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहे. तो अयोध्येतील रहाणारा आहे.

B’deshi Terrorists Training Camp In Jharkhand : झारखंडमध्ये बांगलादेशातील आतंकवाद्यांनी दिले मुसलमानांना प्रशिक्षण

अशा प्रकारचे आतंकवादी भारतात घुसतात आणि मुसलमानांना प्रशिक्षण देऊन परतही जातात, हे भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लज्जास्पद !

Bangladeshi Infiltrators Arrested In Raipur : ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

या बांगलादेशी घुसखोरांचा इराकमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता. तिघांचीही तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Prayagraj MahaKumbh Stampede Inquiry : आतंकवादविरोधी पथकाचे १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष !

महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आतंकवादीविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे.

Pune Bangladeshi Infiltrators Arrested : पिंपरी (पुणे) येथे २ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बांगलादेशींचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! आतापर्यंत शहरात घुसखोरी केलेल्या ३५ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरीमध्ये वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी कह्यात घेतले

बांगलादेशी महिला सापडल्याने स्थानिक पातळीवर त्यांना कोणीतरी साहाय्य करत आहे का ? याचा पोलिसांनी शोध घ्यावा.

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथे ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी घुसखोरांच्या विरोधात कारवाई चालू केली; तर मग तमिळनाडू सरकार काय करते, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्यास त्यात चुकीचे के काय ?

चिंचोली औद्योगिक वसाहतीमधून (जिल्हा सोलापूर) ३ बांगलादेशी नागरिकांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांना भारतात अवैधरित्या राहू देणार्‍या सर्वत्रच्या दलालांना कारागृहात डांबायला हवे !