Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी भारतातील तरुण संपर्कात असल्याच्या संशय
६६ जणांची चौकशी झाल्याची माहिती
पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी भारतातील तरुण संपर्कात असल्याच्या संशय
६६ जणांची चौकशी झाल्याची माहिती
या आतंकवादामागे भारतातील जिहादी मानसिकतेचे मुसलमान आणि पाकिस्तान आहे, ही वस्तूस्थिती असतांना भारत त्यांच्या विरोधात कायमस्वरूपी कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
जोपर्यंत पाकिस्तान आहे, तोपर्यंत भारताला शांतता लाभू शकत नाही, हे लक्षात घेता भारताने पाकला नष्ट करणेच आवश्यक आहे !
केरळमध्ये घुसखोरांना वसवण्यासाठी मोठे जाळे कार्यरत आहे का ?, याचे अन्वेषण चालू
अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्याऐवजी जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
जिहादी आतंकवाद्यांचा उद्देश ‘भारताला इस्लामी देश करणे’ हा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयत्न पूर्णपणे उधळून लावण्यासाठी हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
असे आतंकवादी सिद्ध करणार्या सर्व मदरशांवर भारतात बंदी केव्हा येणार ? भारताचे इस्लामिस्तान होण्याआधीच कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. यासाठी आता राष्ट्रप्रेमींनी सरकारवर दबाव आणावा !
पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात कुरापती काढणे चालू असतांना भारत ‘ऑपरेशन सिंदूर-२’ करण्यासाठी कोणत्या घटनेची वाट पहात आहे ?
या आतंकवाद्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना मृत्यूदंडाचीच शिक्षा ठोठावली पाहिजे !
हे पोलीस खात्याला लज्जास्पद आणि त्यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे !