महाराष्ट्रात ‘शीघ्र कृती दल’ स्थापन करून ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवा ! – हिंदु जनजागृती समिती

देशभरात, तसेच राज्यात १ कोटी ते ८० लाख एवढ्या प्रचंड प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे. गुन्हेगारी, सर्व प्रकारचे जिहाद यांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे.

Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूप घोषित !

चौकाचौकांत उभे राहून हिंदु राष्ट्रासाठी स्वाक्षरी अभियान !

S Jaishankar On Illegal Indian Immigrants : अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना परत घेण्यास सिद्ध !

अमेरिका बेकायदेशीररित्या रहाणार्‍यांना बाहेर काढतो, तर भारत राजकीय स्वार्थासाठी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या यांना सर्व प्रकारची कागदपत्रे, नोकरी, व्यवसाय, घरे देतो. इतकेच नाही, तर त्यांना गुन्हेगारी करण्यासही मोकळीक देतो !

Indian Army Chief On Border Situation : उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली, तरी नियंत्रणात ! – सैन्यदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी

या वेळी त्यांनी देशाच्या सर्व सीमेवरील सुरक्षेविषयी माहिती दिली. त्यांनी चीन आणि म्यानमार सीमा, तसेच मणीपूर येथील हिंसाचार संदर्भात माहिती दिली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभ हे भारतीय श्रद्धेचे प्रतीक आहे ! – जयवीर सिंह, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, उत्तरप्रदेश

मानवतेचा अमूर्त वारसा म्हणून ओळखला जाणारा सनातन संस्कृतीचा सर्वांत मोठा मानवी मेळावा म्हणजे महाकुंभ आहे. हा महाकुंभ भारतीय श्रद्धेचे प्रतीक आहे.

कुंभमेळा ‘वक्फ बोर्डा’च्या भूमीवर असल्याचा दावा हा सनातनी लोकांच्या श्रद्धेला धक्का देण्याचा प्रयत्न ! – हिंदु जनजागृती समिती

‘वक्फ’ संकल्पनेचा जन्म होण्याच्या लाखो वर्षांपूर्वी, म्हणजे सत्ययुगापासून गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्याचे आयोजन केले जात आहे.

वर्ष २०२४ मध्ये कल्याण-डोंबिवली येथे ३ सहस्र ४४ गुन्हे उघड !

वर्ष २०२४ मध्ये येथे ३ सहस्र ४४ गुन्हे उघड झाले आहेत. त्यात बलात्कार, विनयभंग, चोरी, अपहरण, घरफोड्या, खून अशा गुन्ह्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ऐतिहासिक वास्तू खराब करणार्‍यांना ५ वर्षांपर्यंत शिक्षा ! – डॉ. नीलम गोर्‍हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ही माहिती दिली. पुणे येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत डॉ. गोर्‍हे यांनी अधिवेशनात झालेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.

राज्य सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

राज्य सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. सरकारवर ८ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. सरकारने घोषणा केलेल्यांची कार्यवाही अद्याप बाकी आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विभागातील भ्रष्टाचार्‍यांना सरकारने संरक्षण दिले आहे…

Claim Ajmer Dargah As Shiva Temple : अजमेरचा दर्गा हे शिवमंदिर आहे; आम्ही ते परत घेऊ ! – अखिल भारतीय हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता

भारतातील वादग्रस्त मशिदी आणि दर्गे यांचे सर्वेक्षण करून तेथे पूर्वी मंदिरे असल्यास ते हिंदूंना सोपवण्यासाठी आता केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !